गोर समाज भारतेम कतेती आयो

गोर समाज भारतेम कतेती आयो

१) गोर समाज भारतेम कतेती आयो घणे इतिहासकार, विचारवंतवूरो केणोंछकि जगेरे सारीच लोक आफ्रिका देशेती जगेम फैले हुये छ. येरो अर्थ मानवेर उत्पत्ती सेरे आंघ, प्रथम आफ्रिकाम हुयी अन येरे बाद मानव समाज आजेरे अनेक देशेम फैलगो, पसरगो. प्रथम मानव समुह आफ्रिकाती बॉबीलोनीया नामेर शहरेम नुपूर अन ऊर नामेर ठकानेप स्थिर हुयो ।|ओर॒ बाद आजेरे पाकिस्ताने माहिर बलुचिस्तान राज्यरे काछी नामेर मैदानेपर स्थिरावगो. काछी मैदानेपर स्थिर वेयेरे आंघ गोर समुह अन इतर समुह लाल समुद्रेर काठेपर रेतेते. यी लाल समुद्र सौदी अरबियारे पश्चीमेन अन आफ्रिकारे सहारा नामेरे रेतुक्षेत्रेरे पूर्वेन म्हणजे अरबीया अन आफ्रिकारे मधोमध (आदवच) अरबी समुद्रेरे उत्तर भागेन (काठेन) जोडन एडन आखातेती भूमध्य सागरेर काठे पर वसे हुये कैरो तानी घणो लांबो लाल समुंद्र फैलो हुओ छ. येलाल समुद्रेरे पश्चीम काठेती आफ्रिकातानी महाभयंकर (खुप मोटो) रेतुरो भाग फैलो हुयो छ. यी रेतुक्षेत्र भुमध्य समुद्रेर दक्षिण काठेतानी पसरो हुयो छ. आफ्रिकारे कांगो नामेरे पर्वतेती निकली हुयी नाईल नामेर नंदी जागे जागेपर छो जागेपर वळण लेती हुयी भूमध्य समुद्रेर मळछ. नाईल नंदीरो छोमे वळणेरो दक्षिणे सामुरो हिस्सो यी कांगो पर्वतेरे बार निकलताच साहरा रेतु क्षेत्रेती वेहती वेहती शेवटी भूमध्य समुद्रेन मळछ. नाईल नंदीरो छोमे वळणीरो दक्षिणे सामुरो हिस्सो यी कांगो पर्वतेती निकळी वेत अन नील नंदी दोई नंदीरो भाग मानो जावछ. छोमे वळनेती ये दोई नंदी एक रूप वे जावछ. यी नंदी आफ्रिकारे इजिप्त देशे माहीन वेवछ, इजिप्तेरो भुमध्य समुद्रे सामुरो भाग हेटेरो इजिप्त अन दक्षिणे सामुरो उपरेरो भाग उचेरो इजिप्त केहेलावछ. नाईल नंदी कैरोती विभाजित वेतानी वेहती हुयी पाच रस्ताती अलेक्झेंडरीया कन भूमध्य समुद्रेम भळ जावछ. लाल समुद्रेरे काठेपर रेहेवाळ अन नाईल नंदीरे काठेपर ती दक्षिण दिशाती पूर्वे सामु स्थलांतरीतवेयवाळ लोक एक वेळान कैरो अन अलेक्झेंडरीयारे भागेम भूमध्य समुद्रेरे काठेपर आतानी वत कई साल थांबन आंघेरे काळेम इजिप्त, इराण, अफगीणीस्थान रस्ताती भारत पुचन पाकीस्तानेम काछी मैदानेपर, आजेरे मेहरगड ठकाणेपर वस्ती बनान रेहेलाग. आत १५0०० साल मुक्काम करेर बाद ये लोक गटे गटेती अन हळी हळी सिंधू नंदी अन ओन भळी हुयी दूसरी सात नंदीरे क्षेत्रेम वस्ती बणान इ.स. पुर्व ४५०० ती तो इ.पू. १७५०0 तानी एक आदर्श वसाहत बनातानी र. इ.स. पूर्व १७५0 रे आंघ पांच विदेशी आक्रमक आर्य ब्राह्मण अन सिंधू नंदी क्षेत्रेम पेनाती रेहेवाळे लोक समुहम संघर्ष हुयो. ये संघर्षेम मुळ रहिवासी, अनार्य म्हणजे बहुजनेवूर हार वेगी अन विदेशी आर्य ब्राह्मण भारतेर राज्यकर्ता बनगे अन आतेरे मुळ रहिवासी बहुजन (अनार्य) बुध्दे रो काळ वगळन आजेतानी आर्य ब्राह्मणेरी गुलामीम जीवन जगरेछा. (संदर्भ - मानववंश आणि मेलुह (सिंधू) संस्कृती) लेखक ( डॉ. राजेंद्र एस. फुलझेले) प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ २) गोर तांडा पंचायत (लोकतांत्रिक नायक मंडळ) गोर समाजेर तांडा वस्तीरो आस्तित्व करा हुयो, नकी केतु आयेनी, पण पेनारी टोळी अवस्थातीच तांडारो निर्माण हुयो विय असो तर्क देतु आय. बलुचिस्तान छोडन, पंजाब प्रदेशेम सिंधु नंदीरे क्षेत्रेम स्थिर वेयेर बाद तांडा आदर्श नगरेरो रुप लेलदो विय. कारण सिंधु नंदीर संस्कृती आजेरी संस्कृतीती बी कईपट समृध्द अन आदर्श, सुखी, शांततापूर्ण संस्कृती मानी जावळ. पण इसवीसन पूर्व १७५0 रे आंघ पाच सदर संस्कृतीरो आर्य बामणेद्वारा विनाश वेयेरे बाद अन गुलामीरे कारण देशेरे उत्तर दक्षिण दिशान स्थलांतर करेरे बाद आजी सिंधू संस्कृती तांडारे रुपेम परिवर्तीत्र वेगी विय, असो मन वाटछ. इ.स. पूर्व १७५० ती तो आजेतानी गुलामीरे कारण स्थलांतरीत लोग गाम अन शहरेरे बार तांडा, वाडी, पालेरे रुपेम वस्ती करन रेरेछ. तांडा, वाडी, पालवस्ती यी नानकी, अन अस्थिर वस्ती छ. कारण जीवन निर्वाह आणि पशुव्यवस्था करता सदर वस्ती स्थाई न रेता स्थळ बदलती रछ. करनच कमी लोकूर टोळी, भटकती जनसंख्या अन अस्थिर नानकी नानकी वस्तीन तांडा नाम पडो हुयो छ. तांडा म्हणजे अचानक जमो हुयो थवा, टोळी, समुह, गटेर, नानकी अस्थिर, स्थलांतरीत वेयवाळ वस्ती वाडी, पालवासी लोक समजलेणु आवश्यक छ. यी तांडा वस्ती जरी नानकी, अस्थिर, स्थलांतरीत वेतती अन आजबी छ, तो बी औनुर यी तांडा वस्तीरो नियंत्रन, समाज व्यवस्था मात्र आजेरी लोकशाही पध्दतीप्रमाण पंचायत मंडळ अथवा नायकमंडळेरे माध्यमेती पेनाती वेते आतोतो अन आज बी काही प्रमाणेम वेतो आरोछ. तांडा समाज अथवा समुहेर नियंत्रन पध्दतीनच पेना अन आजबी तांडा, पंचायत मंडळ अथवा नायक मंडळ केहो जावछ. यी पंचायत अथवा नायक मंडळ, नायक, कारभारी हासाबी, नसाबी अन डायोसानो असे पांच लोकुर बनो हुओ छ. नायक म्हणजे प्रमुख (सरपंच, अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री, राष्ट्रपती किंवा प्रधानमंतीरो पद) छ. कारभारी कारभार चलायेवाळा हासाबी हासाब रखाडे वालो, नसाबी सहमतीती न्याय देयेवालो अन डायसानो यी विरोधी पक्षनेता प्रमाण जाब पुछेवाळो सदस्य मानो जावछ. पंचायत किंवा नायकमंडळेरे आधारेपरच आजेर लोकशाही व्यवस्था भारतेम छ. ये प्रत्येक्ष उदाहरणेती केतु आवछ, की पेनार लोक आजेती बी जास्त बुध्दीवादी, विचारी, अन लोकशाहीवादी वेतते, आजेरी लोकशाहीम, विषमता, अन्याय,अत्याचार, जाती, धर्म, पंथवाद, प्रांत, सिमावाद, वंशवाद पसरो हुऔ छ. यी प्रकार गोर तांडेर पंचायत नायक मंडळे वडीती कोनी वेतोतो, असो इतिहास केहो जावळ. करन आजेर गोर तांडा वस्तीवूम पंचायत अन नायक मंडळ स्थापन करेर खरी अन घण मोट गरज छ. पण नायक विद्वान, विचारी, न्यायी, समतावादी, धर्म, जात, वंश निरपेक्ष रेहेरे आजेर खर गरज छ. प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ ३) गोरमाटी गोरमाटी कतो विचारी, विद्वान, पुढारी, नायक, प्रमुख, चिंतन मंथन करन योग्य, कल्याणकारी, सर्जनशील, समता, भावकी, प्रेम, न्याय स्वातंत्र्य, संवेदनशीलतारो निर्णय लेयेवाळो, आदरणीय, सन्माननीय, याडी बापे प्रमाण प्रेम देयेवाळो, सारी समाजेन सोबत लेतानी घर, समाज, देशेरी सेवा, उन्नति, विकास केरवाळो, शांतता रखाडेवाळो, जाती, धर्म, संप्रदाय, पंथेम अन देवी देवतावुम भेद अथवा पक्षपात न करेवाळो, देशेन सुख, समृध्दी, विकास, शांतता, एकता, आनंदेरे मार्गेन लेजानवाळो. सृजनशील, कल्याणकारी, समतावादी, धाटी, वहिवाट, सभ्यता, संस्कृती, सेन जोडेवाळो बोली बाणो, अलंकार, प्रथा, परंपरा, रुढीवूरो आदर अन सहकार्य करेवाळो गोरसमाज, गोरगण, विचारवंत, बुध्दीवादी, विद्रानमाटी समजणू सेवालाल बापु गोर कोरेन, खुटा मुंगरीन, किडी मुंगीन साईवेस, कतो सारीरो कल्याण व असे विचार देगोछ. फक्त गोर बंजारारो कल्याण वेयी चाय असो उपदेश कोनी दिनोछ. मद्यपान, भ्रष्टाचार, (चोरी), व्याभिचार, खोटो बोलणु, हिंसारो त्याग, भजे, पुजेरो त्याग करेरो, हक्क अधिकार सारु रोते अन आपसेम न लढते रेता शत्रुन ओळखन धडा सिकायेरो उपदेश देगोछ. उपरेरी सारी वातेवुपर विचार न करेवाळो, पालन न करेवाळो कोई भी गोर, गोर (विचारी) वेसकेनी. वु एक नंबरेरो मूर्ख वे सकछ. लोकसभा निवडणूकेम समोरा समोर उभे रेतानी गोरमाटी गोरपणो, विचारीपणो सिध्द न करता अविचारीपणो मूर्खपणो अन जातेरो प्रचार-प्रसार करन पक्षपातेंरो प्रदर्शन करन अविचारीपणो सिध्द करना केच. करन गोर कतो विचारी माटी न रेता मूर्खमाटी सिध्द वेगोछ. जर गोर खरोच गोर (विचारी विये तो आतेती आंघ गोर बंजारा ,गोर बंजारारो ढोल न वजाता वंचित, उपेक्षित आघाडीरो म्हणजेच सारी बहुजनेन सोबत लेन सारीच बहुजनेवून न्याय देयेरो प्रयत्न किदे तोच गोर खरे गोर (विचारी) सिध वे सकछ, नसता अविचारीपणेरो, मूर्खपणेरो कलंक समाजे परेती दूर वेयवाळो छेनी, येर मन खात्री छ. जो समाज दूरदर्शी, दृष्टा छ, विचार करछ, चिंतन मंथन करछ, एकीती रछ. न्याय, समता, मानवता प्रेमी छ, असोच समाज क्रांती, परिवर्तन करछ, वुच समाज सुखी बनछ, समाज अन देश सेवक बनछ. शत्रु मित्रेन ओळखन रछ. अविचारी, असंघटित समाज विचारी, संघटित समाजेरो गुलाम बन जावछ ,अन अखंडीत रुपमे पिढीनपिढी गुलामी करतो रछ, अपणो आदर्श स्वावलंबी, पराक्रमी, पूर्वजेवूरो इतिहास भूलन जाती, धर्म, देव, दैववादी, कर्मकांडी, विषमतावादी समाजेरी गुलामी करतो करतो नष्ट वेजावछ. सिंधू सभ्यता, संस्कृतीवाळो आदर्श, समतावादी गोर (विचारी) विद्वान समाजेर आज अविचारीपणेरे कारण बहुसंख्यरेतानी भी, काई हाल वेरेछ? येर गोर समाजेन लाजकोनी वाटरिछ, यी एक घण मोट शोकांतिका छ. प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ ४) चिंतन करो हडका सारु दी कत्री कत्रा आपसेम लढ छ. दोईरे डिलेपर जखम कर लछ, ये जखमेम पछ किडा पड जावछ, दोईर बेहाल वेतानी काही दनेरे बाद दोई मर जावछ. आज भारतीय समाजेम जात, देव, धरम, पंथ, संप्रदाय, राजकारण, अर्थकारण, समाजकारणेम स्वार्थेर मर्यादा न पाळेरे कारण अन अविचारीपणेरे कारण, भेदभाव, विषमता, अमानवियतारे व्यवहारेरे कारण भारतीय समाज असाध्य रोगग्रस्त वेगोछ, ये असाध्य रोगे पर विचारी, विद्वान, समता, मानवतावादी, विचारवंतच इलाज धुंडन काढ सकछ. आज देशेम खरे विचारवंतच छेनी. पण ये विचारवंतेवूर विचार मात्र ग्रंथरुपेम जीवंत छ. ये विचार माथेम लेतानी विचारेपर अंमल करेवाळ सत्ताधारीच आज शिल्लक न रेहेरे कारण कत्री, कत्राप्रमाण आज आपसेम लढाई चालु छ. करण कत्री कत्राप्रमाण सारीर हालत वेरीच. ये लढाईम मोटो कत्रा नानक्या कत्रा रोजीवच लेलेवाळो छ. बादेम लढाईरो प्रसंगच आयेवाळो छेनी. करन सारी नानक्या कत्री कत्रान भळन मोटे कत्रान मारेर योजना बणाणू अवश्यक छ. येरे करता खरे समतावादी संत अन महामानवेरे वताये मार्गेन चालेर खरी गरज छ. अप अपणी जातेरो विचार अन घोषणा ऐवजी सारीन भळण दशमनेती संघर्ष करे बगैर दुसरो पर्याय छेनी. शिवाय सारीन जात, धर्म, देव, संप्रदायेरे सडको विचार माथेमाहिती काढन फेके बगैर वंचित, उपेक्षितेवून काही मळेर तो छोडो जीवते रेहेर बी संभावना छेनी. जय भारत - जय संविधान प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ ५) गोर समाज खरोखर विचारी आहे का? वर्तमान वंजारा, बंजारा, लमानी, लभानी, लंबाडा, गवार, गवारीया वगैरे अनेक नावांनी बंजारेतर समाजाकडून मुस्लीम शासकाच्या शासनकाळापासून संबोधला जाणारा समाज मात्र स्वत:ला गोर मानतो व गोर म्हणवून घेण्यात गर्व मानतो. तसेच स्व समाजाला मी गोर अथवा गोरमाटी आहे अशीच ओळख देतो. मी बंजारा, वंजारा, लमानी, लंबाडा आहे म्हणून दुसऱ्या समाजाला ओळख देत नाही. बंजारा समाज प्राचीन काळापासून गोर म्हणवून घेतो. पण गोर निश्‍चितपणे केव्हा पासून म्हणवून घेतो व का म्हणवून घेतो यांचे पुरावे उपलब्ध नाही. पण काही प्रसंगी तो गोर आहे तो गौर करा, म्हणजे तुम्ही स्वत:ला गोर म्हणवून घेत असाल तर गौर (विचार) करुनच वागा, व्यवहार करा असे वरिष्ठाकडून जतविले, सांगितले जाते. याचा अर्थ गोर शब्दाचा अर्थ विचार, विचारी, विद्वान, पंडीत, विचारवंत, समजदार, सभ्य, सद्गुणी, सदाचारी, सतमार्गी, सर्जनमार्गी, दिशादर्शक, मार्गदर्शक, व्यवस्थापक, संघटक, मुख्य, प्रमुख, नायक, पुढारी, समतावादी, न्यायवादी, मानवतावादी अशा अनेक अर्थाने वापरला जात असावा. गोरमाटी म्हणने विचारी पुरुष व गोरमाटणी म्हणजे विचारी, विचारवंत बाई, स्त्री असा गोर बोलीचा अर्थ आहे. गोर समाज विचारी, विचारवंत, बुध्दीवंत समजले जाण्याचे खरे कारण गोर बंजारा समाजाची धाटी परंपरा हे एक प्रमुख कारण आहे. धाटी परंपरा, प्रथा, रीतिरिवाज म्हणजे गोर समाजाचे कल्याणकारी, सर्जनशील सर्व हितकारी सर्व सुखदायी, समृध्दीशील, फलप्रद, अविकारी, न्याय देणारी विचारधारा, जीवनशैली, जीवनपध्दती अथवा जीवनप्रणाली म्हणता येईल. या कल्याणकारी सर्जनशील, न्यायप्रद धाटीची काही संस्कारक्षम संक्षिप्त उदाहरणे खालीलप्रमाणे असुन इतर संबंधाची माहिती घेण्याची सुध्दा आवश्यकता आहे. १) लोक तांत्रिक पंच मंडळ (नायक समिती) २) मुला-मुलीचे विवाह वयाचे नियम व विवाह पध्दत ३) विवाहपूर्व नवरदेव नवरीचा स्वास्थ्याची काळजी ४) नवरदेव नवरीसाठी काही शिष्टाचार ५) सासु सासऱ्याची अप्रतिम सेवा नियम ६) देवर विवाहाची मानवतावादी पध्दत ७) निसर्ग, पूर्वज पशु वंदनाची पध्दत ८) गणसंघात्मक, श्रम प्रधान मातृसत्ताक कुटुंब ९) भीकमुक्त, धर्मनिरपेक्ष ब्राह्मणमुक्त जीवनशैली १0)चोखोवंदनाचे रहस्य (चारखंड, चारदिशा, चारतत्व) ११) स्त्री पुरुषाच्या नावाची वैशिष्ट्ये १२) स्त्री पुरुषांची विविध नावे व गणवेष १३) स्त्री पुरुषांचे विविध अलंकार १४) होळीचा (घेर नृत्य) व इतिहास १५) नवऱ्यामुलीचे फेरा, हवेली व इतर रसपूर्ण गीते १६)जांगडाला गोर समाजाचा दर्जा देण्याची पध्दत १७) बालविवाह, दासीप्रथा, सतीप्रथाचे स्थान १८) नुतन बालकांचा वारसा व संस्कार विधी १९) लदेणी व्यापार व विक्रीचा माल २0) डुकराची शिकार व सामुहिक हिस्स पाडण्याची पध्दत $ २१) पंचसमितीद्वारे न्यायिक पध्दत २२) काळप्रवाहात आक्रमक शासकांनी गोरबंजारांना संबोधलेली नावे २३) शिल्पकारी व गोर बंजारा समाज २४) गोअक्षराने संबोधले गेलेले इतर काही समाज समुह २५) विवाहित अविवाहित गोर स्त्रीयांच्या काही ओळख वस्तु (अलंकार) २६) गोर समाजाचे विशेष वस्ती स्थळ व घरे २७) गोर समाज व सण-उत्सव, व्रत, उपवास व तीर्थक्षेत्रे २८) गोर समाजातील महापुरुष व समाजसुधारक २९) गोर बंजारा समाज व वन्य संपत्ती ३0) गोर समाज, गाव-शहरांचा संबंध व वागवणूक ३१) गोर समाज आणि गुन्हेगारी कायदा ३२) गोर समाज व अंत्यसंस्कार ३३) गोर समाज आणि पशुधन ३४) गोर समाज गडल्या हाड, सळोइ व पोळ्या ३५) गोर समाज सावडने, दहावा, तेरावा, श्राध्द, घरभरणी, सत्यनारायण ३६) गोर समाज, हुंडा, व्यसनाधिनता, व धार्मिक कर्मकांड ३७) गोर समाज विविध छंद, खेळ, गीते वगैरे ३८) गोर साहित्य, साहित्यिक, लेखक, कवि, नाटककार ३९) गोर समाज, कुळवंश आणि गोत्र ४०) गोर समाजातील कौटुंबिक संबोधणे ४१) गोर समाजाची संकेत बोली ४२) गोर समाजातील शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अवस्था ४३) स्त्री पुरुष नावांचे वैशिष्ट्ये व झालेले परिवर्तन ४४) मामला / सोडचिट्ठी व पुनर्विवाह ४५) अंघोळ व नवरदेवाची शक्तिपरिक्षा ४६) नवरीला निरोप व कारुण्यमय वातावरण ४७) गोर समाज गराशा बैल (सेवालाल) ४८) गोर समाज व शेतीसंबंध ४९) गोर समाज शिक्षण, नोकरी, उद्योग व व्यापार ५०) गोर समाज, शहरीकरण व तांड्याशी संबंध ५१) गोर समाज धाटी व धर्माचा संबंध व परिणाम ५२) गोर समाज व आंतरजातीय संबंध ५३) गोर समाज व स्त्रीची दुरावस्था ५४) गोर समाज व ब्राह्मणीकरण ५५) गोर समाज व क्रांतीकारकांचा संबंध ५६) गोर समाज व सामाजिक राजकीय संघटना ५७) गोर समाज व प्राचीनत्व जय भारत जय गोर जय गोरधाटी प्रा. ग. ह. राठोड, मो.९८८१२९६९६७ ६) गोर छोरा छोरीवूरो विया अन बोझा वठाणु लारेरे काळेम गोरुर छोरा छोरीरो वियारो (वाह्यारो) एक नियम रं. यी वातम बुढे डोखरा डोकरी वडीती सामळो तो. ओनुरो केणा वेततो की, गोर समाजेम बाल विवाहर पध्दत, रीत, धाटी न-रं छोरा छोरी वयम आवगे तो एक ठराविक म्हणजे २५-३0 किल्लो ५-६ धडा किंवा थोडा जास्त कमी बोझा वठायेन लगातेते. बोझा वठान दखाळेरे बाद विया करेरो की कोनी ठरायो जातोतो. येरो अर्थ असो निकळ छ की, छोरा छोरीरो विया पक्के वयमच करो जातोतो. येरो हेतु असो र की कच्ची वयम, कमी वयम वाया वेयप स्वास्थ्यपर बला परिणाम वछ, अन आयुष्य बी घटेर संभावना किंवा कमी वयम संततीर जबाबदारी संभाळणु योग्य छेनी. येरे बरोबरच पक्की वयम विया करेरे बाद वैवाहिक जीवनेरो खरो अन पुरो आनंद लेतु आवछ. वायार वेळान छोरा छोरी स्वस्थ अन बलवान रेही चाय, करन वेतडु छोरा न सासु-ससरेरे घर छो मिना वायार आंघ जाणु पडतोंतो. सासु ससर ये छो मिनाम वेतडून खोबरा, खारीक, दही, दूध, घी खरान व्यायाम करेन, बाथु रमेन लगाडतेते. काम धंदो बी जादा करे कोनी देतेते. ये छो मिनारे काळेम नवरी छोरी नानी नाना/ मामा मामीरे घरतानी आराम करतीती. पौष्टिक आहार खातानी छोरी सुध्दा स्वस्थ, मजबुत अन पहलवान बन जायेरे बादच वाया लगायो जातोतो. उद्देश आसे स्वस्थ जोडपावूती ओनुन संतती सुध्दा निरोग अन बलवान, बुध्दीमान वेतेती. सारांश गोर समाज खुप मोटो विचारी अन बुध्दीमान लारेरे काळेत वेततो, यी वात सहज सिध्द वछ. जय भारत जय गोर जय गोरधाटी प्रा. ग. ह. राठोड ९८८१२९६९६७ ७) गोर देवर अथवा दुसरो विया गोर समाजेम जर अनअपेक्षितपणे विवाहित मोटो भाई मरगोतर वोर तांडरीरो विया ओरी इच्छाप्रमाण नानक्या भाईती म्हणजे नानक्यर देवरेती लगायेर परंपरा पेनार काळेती चली आवछ. जर मोटे भाईर तांडरीर देवरेती विया करेर इच्छा न विय तो दूसरे केती बी विया करेर सारीर परवानगी वेतती अन आज भी छ. ओन आयुष्यभर बना धनिर रेहेपर बंधन छेनी. केती बी विया करेर विधवा (रंडकी) बाईन समाजेर मान्यता छ. पण रंडकीन प्रथम प्राधान्य देवरेन देणु लागछ. पण देवर पसंद न विय किंवा देवरच न विय तो ओन केतीबी विया करतु आवछ किंवा अविवाहित रेतु आवछ. बालबच्चावाळ बाई विय तो वु शक्‍य तो दुसरो मालक, धनी करेनी. पण करेरछ विय तो ओर आंघेर मालकेर संतती संभाळेर जबाबदारी देवरेन अथवा कुणसे बी नवीन मालकेन सभाळणु लागछ. देवर छोडन परकेती वाया किदी तो मालकेरी मालमत्तापर ओर अधिकार रेहेनी. देवरेती वाया करेपर मात्र मालमत्तापर अधिकार कायम रछ. दोई मालकेर वेगवेगळी संतती री तो मुळ मालकेरी मालकीपर मुळ संततीरो अन देवरेर संततीरो अधिकार देवरेर संततीपर किंवा दोई मालकेरी मालमत्तापर सारीच संततीर समाईक मालकी रछ. समजदारीती सारी संतती भळण रेहेरो अथवा स्वतंत्र रेहेरो प्रयत्न करछ. देवर छोडन दुसरेती वाया किदी तो मृत मालकेरे माता-पितान नवीन मालकेन नुकसान भरपाई देणु लागछ. परस्पर छोडचिठी देयेर बाद बी नुकसान भरपाई देणु लागछ. येनच गोर बोलीम मामलो तोडणु केहो जावछ. हाई प्रथा बहुतेक सारी अवर्णवादी समाजेम छ. वर्णवादी समाजेम म्हणजे बामण, बनिया, राजपूत, ठाकूर, मराठाम यी परंपरा छेनी. ये सारी समाजेमा विधवा बाई आयुष्यभर अविवाहित रछ अन दु:खभरो जीवन जगछ. उपरेर सारी समाजेम सतीप्रथा, दासीप्रथा, बालविवाह प्रथा छ. पण गोर समाजेम विधवाप, पुनरविवाह बंधन, सतीप्रथा, बालविवाह प्रथा, दासीप्रथा छेई, येच कारणे ती गोर समाज विचारी, विद्वान, समजदार, सभ्य, मानवतावादी, समतावादी समाज समजो जावछ. प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ ८) मानवता, समतावादी गोर संस्कृती (जांगळ भेळणु) गोर समाजेर जीवनशैलीर अनेक बाजू छ. गोर समाज पशु, खेती, व्यापार, अलंकार, नृत्य, रंगीन पेहराव, शिकार, श्रम, बहादुरी ,मात, प्रकृती, स्वाभिमान, स्वावलंबन प्रिय समाज छ. येरे बरोबरच गोर समाज मानवता, समता, बंधुभाव, न्याय, प्रेम, संवेदनावादी समाज छ. गोर समाजेन पशु व्यवस्था करता मनुष्य बळेर खुप मोटी गरज रेतीती. अनेक प्रकोरर पशुतो ओनुरेकन हजारो-लाखोरी संख्याम रेतेते. येरे कारण वो केरी बी छोरा दत्तक ले लेतेते. गरीबेर छोरा, अनाथ छोरा, अनैतिक संबंधे माहिती जन्मो अन लाभो हुओ छोरा गोर समाज अपने घर रखाडतोतो. खरायेरी, पेरायेरी, बिमारीम विलाजेरी अन मोट्यार वेयपर विया करायेरी सेती मोट जबाबदारी बी गोर परिवार लेतोतो. असे प्रकारेती गोद अथवा दत्तक, समाळेन लेये हुये छोरान गोर बोलीम जांगड म्हणजे दुय्यम दर्जारो माणस, छोरा मानो जातोतो. पण भेदभाव कोनी रखाडो जातोतो. घरेरोज एक सदस्य करन ओरो सांभाळ वेतोतो. पण जांगड मानो जातोतो. असे जांगडेन वयम आयेपर विया करायेर अन समाजेम भेळ लेयेर जबाबदारी ओर मालकेर रेतीती. आज जांगड प्रथा जवळजवळ नष्ट वेगीच, ढाडी ढालीया, भाटबी समाजेम दुय्यम सदस्य माने जातेते. पण आजेतानी जांगड, ढाडी, ढालीया भाट येनुरो दुय्यम स्थान अब नष्ट वेतु आवगोच. आयेवाळे काळेम दुय्यम सदसत्वेरो प्रकार पुर्ण नष्ट वेजायवाळो छ. जांगड कुणसी जातेरो, धर्मेरो, वंशेरो, छ अथवा केर अवलाद छ, येरो समाज कराईच विचार कोणी करतोतो. ओन समतार वागणूक देतोतो अन मोट्यार वेयपर खुदेर जबाबदारी समजन कुणसेबी गोर समाजेर छोरीती विया लगान ओन मालकेर कुळेम भेळ लेतेते. जांगड भेळतु वेळा फक्त जांगडे वडीती गोर समाजेन एक जेवणेरा पंगत देयेर अट वेतती. यी पंगत लेतानी वु समाजेम पूर्णपणे भेळ लियो जातोतो. नानक्या मोटो कोनी मानो जातोतो. बालपणे ती समाजेम रेहेरे कारण वु कोर जरी वियतो बी गोर कुटुंब अन संस्कारेरे कारण ओपर कोर संस्कार न रेहेरे कारण ओन गोर समाजेरो पक्को रंग बेस जातोतो. उपरेर गोर जीवनशैलीर पध्दतीरे कारण गोर समाज इतर हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, जैन वगैरे सारी समाजेती शेकडो पट समता, मानवता, बंधुता, न्याय अन संवेदनावादी समाज समजो जावछ. कारण गोर समाज सिंधु संस्कृती काळेती जात, धर्म, पंथ, देव, कर्मकांडमुक्त, मातृप्रेमी, पशु, प्रकृतीप्रेमी, पूर्वज प्रेमी रेहेरे कारण सदर समाज इतर सारी समाजेपेक्षा आदर्श, समतावादी, मानवतावादी, बुध्दीवादी, अन विचारी, सभ्य समाज मानो जावछ. यी सत्य सेवालाल बापु अन वसंतराव नायक अपने आचरणेती सुध्दा सिध्द करगेछ. समाजेन ये मार्गेती चालेर गरज छ. जयभारत- जयगोर जय गोरधाटी प्राचार्य ग.ह.राठोड,औरंगाबाद मो. ९८८१२९६९६७ ९) आदर्शमाता शामकी याडी शामकी याडी देवी नव्हे तर सेवालाल बापुच्या भावाची सुन असल्याचे माझ्या वाचनात आहे. शामकी ही गरीबाची, थोड्या सावळ्या रंगाची लेक होती. रंगाने सावळी असली तरी दिसायला सुंदर, अतिशय हुशार आणि घर कामात सर्वांना मदत करणारी, सर्वांना हवी हवीशी वाटणारी. सर्व मोठ्यांचा, कुटुंबियांचा, नातेवाईकाचा आदर, सन्मान करणारी, विनम्र आणि सर्व क्षेत्रात दक्ष होती. स्वभावाने व बोलण्यात गोड आणि सतत कामात मग्न राहणारी ती मुलगी होती. भावाच्या मुलाला स्थळ पाहण्यासाठी गेले असता सेवालाल बापुंना तिचा स्वभाव व व्यवहार अतिशय आवडला. तिच्या वागण्याच्या व गोड स्वभावामुळे ती रंगाने सावळी असुनही अशी मुलगी आपल्या घरात असावी, म्हणून काहींना पसंत नसतांनाही त्यांनी प्रथम क्रमांकाने पसंती दिली व एका गरीबाची, सावळ्या रंगाची लेक सुन बनवली. श्रीमंता घरच्या मुलीला महत्व न देता गरीबाची कर्तव्यसंपन्न, कर्तव्यदक्ष सावळ्या मुलीला सुन बनविणे यात सेवालाल बापुचा उदारपणा, दूरदृष्टी, गरीबांविषयी असलेला कणवाळा, गुणवंतांचा गौरव करण्याची नीती व दृष्टेपणा या सर्व बाजू दिसून येतात. समाजात बहुसंख्य लोक श्रीमंत घरच्या व गोऱ्या मुलींना पसंती देतात, व यामुळे गरीब घराच्या गुणवान व सावळ्या मुलीवर कधी कधी खुप मोठा अन्याय होतो. गरीब, गुणवान, होतकरु, विनम्र, सेवाभावी, कुटुंबवत्सल अशा मुलीवर अन्याय होता कामा नये, म्हणून सेवालाल बापुंनी समाजाला दिशा देणारे हे रक्त संबंधाचे कार्य केले असावे असे मला वाटते. म्हणून अशा घटनेपासून व कार्यापासून समाजाने बोध घेऊन आपली संतती कशीही असली तरी या संततीवर चांगले संस्कार करता आले पाहिजे. शामकी याडी गरीब असुनही तिच्यावर घरच्यांनी चांगले व आदर्श संस्कार केलेले होते व म्हणूनच ती वंदनीय सेवालाल बापुच्या घराची लाडकी व आदर्श सुन बनली, यात शंका नाही. तेव्हा समाजाने शामकी याडीचे मंदिर बांधणे, मुर्तीची स्थापना, पूजा, प्रार्थना करणे, नैवेद्य, पशुबळी देण्यासारखे निरर्थक कर्मकांड न करता आपल्या संततीवर शामकी याडीसम आदर्श संस्कार ठसविण्याचे प्रयत्न केल्यास शामकी याडीचे आपण खरे अनुयायी असल्याचे सिध्द होईल. कोणतेही महापुरुष किंवा महान स्त्री यांचे गुण, स्वभाव, कार्य ग्रहण करणे व त्याचा फायदा समाजाला मिळवून देणे व स्वत: घेणे एवढाच बोध पुर्वजांकडून घेणे पुरेसे आहे. महान पुर्वजांना पोट भरण्याचे अथवा कमाईचे साधन बनविणे हे महादुष्ट व समाज घातक कार्य समजावे. जय भारत- जय विश्‍व प्रा. ग. ह. राठोड, कचनेरकर 10 १०) छोरा छोरीवुर विहा आंघेर छो मिन्हारो काळ गोर समाजेम जन्ह छोरा ३0-३५ किल्लो अन छोरी २५-३0 किल्लोर बोझा सौता वठाण माथेपर ले लेतेते, वो वेळा छोरा छोरी विह्या करे लायक वेगे असो मानो जातोतो. तरी पण विह्यार छो मिन्हा आंघ वेतडु छोरान सासु ससर ओनुरे घर रखाडन छो मिन्हा सारखो खोबरा-खारीक, दही, दुध, तुप, शेंगादाना खरातानी व्यायाम करेन लगातेते. येरा हेतु असो वेततो की छोरा विह्या आंघ स्वस्थ, मजबुत, बलवान, निरोगी बन जाई, चाय अन विवाहिक जीवनेरो आनंद पति पत्नीन पुरेपुर लेतु आयी चाय. छो मिन्हा सासु ससरेर घर पौष्टिक आहार खातानी वेतडू स्वस्थ अन मस्त बणेर बादच विह्या लगातेते. ये छो मिन्हारे काळेम छोरी याडी बापेरे घर न रेता नाना-नानी, मामा मामीरे घर रेतीती. हेतु असो वेततो की, विह्या आंघ छोरा छोरीरो चुकन बी शरीर संबंध न घडी चाय. स्वस्थ अन आदर्श, चारित्र्य संपन्न सामाजिक जीवने सार गोर समाजेम यी धाटी परंपरा म्हणजे नैतिक नियम वेतोतो. यी नैतिक, आदर्श, अविकृत, कल्याणकारी, सर्जनशील, स्वच्छ नियम, प्रथा, परंपराच गोर समाजेम धाटी केहेलावछ. धाटी म्हणजे प्रगतीशील, कल्याणकारी, सुख, शांतीपुर्ण जीवन जगेरो नियम, घटना संविधान वेततो. आज यी धाटी मोडीम निकल जायरे कारण छोरी छोरावूर विया वयम आयेर आंघ अन कमकुवत रेहेरबाद बी करा देयेरे कारण वैवाहिक जीवनेरो आनंद पुरेपुर लेतु आयनी. छोरीन अल्प वयम संतती पैदा वेयेरे कारण छोरी संतती कमकुवत वेते जारेछ. छोरा बी जल्दी कमकुवत वे जावळ अन कमी वयम संसार छोड जावछ अथवा सतत बिमार अवस्थाम, दु:खेम जीवन जगते रछ. गोर धाटीरो पालन न करेरे कारण उपरेर सारी अनर्थ घडन आवछ अन सामाजिक अवस्था ढसळन समाज गुलामी, अन दु:खेम ढकलो जावछ. गोर समाज अतिशय विचारी रेहेरे कारण समाजेम धाटी परंपरा पेनारे काळेम वेतती. आज धाटी परंपरा न रेहेरे कारण अनेक अनर्थ समाजेम घडन आरेछ. करन समाजेन धाटी परंपरावूरो पालन अन संरक्षण करेर खरी गरज निर्माण वेगीछ. प्रा. ग. ह. राठोड, कचनेरकर मो. ९८८१२९६९६७ 11 ११) नवलेरी वेतडूवूर आदर्श वागणूकछ विह्या: - वाह्या वेयरे बाद नवलेरी वेतडू करता काही नियम वेतते. ये नियमेनुसार काही काळ नवलेरी सन्माननीय मनखिया मुंढांग घुंगटेम रेहेरो प्रयत्न करतीती. मालकेरो नाम कोनी लेतीती. केरी मुढांग मालकेर ताटेम जेवण कोनी करतीती. केरी मुढांग मालकेती बोलेरो बी टाळतीती, जमाई सासु ससरे मुढांग वघाडे माथेरो कोनी रेतोतो. सासु ससरेन मामी-मामा संबोधनेतीच बोलतोतो. पती पत्नी याडीबापेर अन सासु ससरेर पग दर्शन लेतेते. पग स्पर्श करतेते. बोडी सासु ससरेन रोज अंघोळी सौता घालतीती, अंघोळीरे बाद पगु पडतीती. सासुन मां अन ससरेन वडारी (वडीलधारी, बापेर भुमिका लेयेवालो) नामेती बोलतीती. उपरेर धाटी परंपरावुरो पालन करणु शिष्टाचार, सन्मान समजो जातोतो. ये शिष्टाचारेवूर कारणेती घरेम प्रेम, शांतता रेतीती. घर एकीरे भावनाती बांधो रेतोतो. अन सारीन एक प्रकारेरो सात्विक आनंद मळतोतो. ये सेवाभाव अन प्रेमेर कारण जन्मदाता कृतार्थता मानतेते. यी सारी धाटी परंपरारो पालन करेरे कारण घडतोतो. करन आज बी आपण सारी भळन धाटी-नियम पालनेर प्रतिज्ञा करी चाय, असो मन वाटछ. विशेष म्हणजे आजेरे काळेम सुशिक्षित बोडीवून सासु अन ससरेन आंघोळी घालेर अन पगु पडेर लाज वाटछ. आतराच कोनी तो सासु ससरे बरोबर एकेच घरेम रेहेरा अन सेवा करेरो कटाळो आवछ. छोराबी तांडरीरोछ मानछ. जन्मदातावुर मात्र असी वागणुकेती घणे हाल वछ. बोडीरे गैर वागणुकी बद्दल बी तक्रार करतु आयनी. संततीन जन्म देन घणो मोटो अपराध समजन याडीबाप झूरझूरन जीवन समाप्त कर दछ. समाजेम यी घण मोट कृतघ्नता आणि समाजेरी हानी छ, शिक्षित बोडीन सासु ससरेन याडी बाप समजन वागणूक देयेमच समाजेरा भलो छ. जर बोडी आपणे याडीबापे प्रमाण सासु ससरेन वागणुक कोनी देती विय, सांभाळ करेर जबाबदारी लेतीन विय तो असी बेजबाबदार बोडी बेटापर सामाजिक बहिष्कार बरोबरच समाज अन शासन वडीती शिक्षा अन दंड व्यवस्था रखाडी जायी चाय असो मन वाटछ. पतिरे जन्मदातापर पति पत्नी वडीती अन्याय अत्याचार वेणु यी सेती मोटो गुन्हो मानो जाई चाय. कारण संततीर खरे वंदनीय अन सन्माननीय देवी देवता जन्मदाता माता-पिताच रछ. प्रा. ग. ह. राठोड, कचनेरकर मो. ९८८१२९६९६७ 12 १२) गोर समाज प्रकृती, पूर्वज, पशु बंदक वेततो आर्य भारतेम आयेपूर्वी म्हणजे बामणमुक्त भारतेम मु्तीपूजा कोनी वेतती. बामण भारतेम आयेपूर्वी भारतीय मुळ निवासी म्हणजे पूर्ण बहुजन समाज देव, देवी, धर्म, पंथ, वर्ण, जात, मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्मगुरु, धर्मग्रंथमुक्त वेततो. उपरेरी कुनसीच विचारधारा अथवा संकल्पना भारतेम कोनी वेतती. सारी लोकप्रकृती, पूर्वज अन पशु पूजा कोनी वंदना करतेते. भारतेम देव धर्मेवूती संबंधित सारी वाते भारतेम बामणेवूर सत्ता किंवा वरचस्व स्थापन वेयेर बाद निर्माण हुयी छ. कष्ट न करता बेसन दान-दक्षिणारे माध्यमेती जीवन जगे करता बामण लोक देव, धर्म अन धंदावू पर आधारित जाते निर्माण किदे छ. क्षत्रिय, वैश्य, शुद्र समाजेन कामेर विभागणी करन देव धर्मरे नामेती बामन, बनिया आज बहुजनेवून लुटन, फसान बेसन खारेछ. बाकी बहुजन समाज कष्ट करन बी हाल भोगरोछ. प्रकृतीती म्हणजे खेती, हवा, पाणी, प्रकाश, वनस्पती, पशु खेतीर काम, दूध, खेत मळछ, पूर्वज, याडी बाप पाळ पोसछ. करन सारी बहुजन समाज उपरी घटकेर वंदना करतोतो, आदर, सन्मान करतोतो. देव-देवी केनी काहीच देयनी. देव-देवी धर्मेवूरे माध्यमेती बामण दान-दक्षिणा लेन कष्टकरीवून लुटन भोगवादी जीवन जगरोछ. बणीया सस्तो माल जमा करन मेहंगो बेचन कष्टकरीवून फसावछ. कष्टकरी बहुजन मात्र रातदन कष्ट करन उघडो, नागडो, भूको तरसो, झुपडा झापडीम रेतानी हालाकीरो जीवन जगछ. कोई देव, धरम, बामण, बणिया कष्टकरीन मदत करेनी. कष्टकरीन लुटछ. देव देयनी कांहीच, उलट लटछ. कष्टकरीन कष्ट करे बगैर काहीच मळेनी. करनच बहुजन सारी प्रकृतीर घटकेरच वंदना करतेते. देव, देवी, धर्मेवूर नामेती केनी बी कोनी लुटतेते. माणुसकीरो जीवन जगतेते. देव, धरम, जात, वर्ण धंदावूरे नामेती भेदभाव कोणी करतेते. बामण बणिया सरीको लुटारु, फसावू, बना कष्टेरो जीवन कोनी जगतेते. बहुजन देव- देवी, धर्म, जात, वर्ण निरपेक्ष समाज वेततो. देव, धरम,जात, वर्ण व्यवसव्थारो समाज यी एक “घातक” बिमारी छ.व्यवस्था समाज यी एक घातक बिमारी छ. शोषण छ. लुट छ. अंधश्रध्दा, अडाणीपणा छ करन बहुजनेवून बामण, बणियावूरी संस्कृतीरो त्याग करन, प्रकृती, पूर्वज अन पशुपालन, खेती, वनस्पती संबंधेती संबधीत जीवन जगेर खर गरज छ. देव, धरम, जाती, वर्ण व्यवस्था, मंदिर-क्षेत्र निर्माण, महाराज, धर्मगुरु, धर्मग्रंथ सारी थोतांड छ. प्राचीन गोर अथवा बहुजनेरो धाटी जीवन यीच खरो सर्वोतम जीवन छ. प्रकृती प्रेमी रेहेरे कारण गोर प्रकृतीरे गोदेम म्हणजे डूंगर पर्वतेरे पायथान, माळेपर,

G H Rathod

162 Blog posts

Comments