धर्मेरो धिंगानो

धर्मेरो धिंगानो

दि. 22/1/2023 धर्मेरो धिंगानो प्रिये भाई-भेनो, सारीन सादर प्रणाम! आपणेन सारीनच मालम छ, की धरतीपर मानवेरो जना जन्म हुयो, वो वेळान बाई अंगाडी जनमी की मनखिया आंगाडी जनमो, यी इतिहास कोईच के सकेनी. येच बरोबर बाई अन मनखिया कराती सोबत रेहे लाग, कत रेतेते, काई खातेते काई ओढतेते, कतराक दन वो ढोरु प्रमाण जगे, जोडीदार बणन कराती रेहे लागे, बोलीभाषा कराती सिके खेती कराती करे लाग. खेती करेर आंग काई-काई खातेते. बिमार पडेपर संकट आयेपर काई करतेते. नातागोता कराती सुरु हुये. कपडा कु तयार किदे. दागिना, हत्यार, भांडाकुंडा वगैरेरो इतिहास हळी हळी मालम वेरोछ. दुसर वात आर्य बामण भारतेम आयेर आंघ भारतेम जातपात, धर्म, पंथ, मंदिर, तीर्थक्षेत्र, देव, देवी, पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक, यज्ञयाग, मुहूर्त, ग्रहपीडा, वर्ग, गण, कुंडली वगैरेरो प्रकार कोनी वेततो. आर्य बामण भारतेम आजेती लार साडेचार हजार सालेम आये थे. ओनुरे आंघ पांच हजार सालेती म्हणजे आतेती साडे नऊ, नवहजार साल लारेती म्हणजेच आंघेती भारतेम भारतीय लोक रेतेते. बारेती आये बामण अन भारतेर लोकूम आजेती लार साडेतीन चार हजारेम लढाई हुई। लढाईम भारतेर लोकूर हार अन आर्य बामणेर जीत वेगी. भारतेर काही लोक चारी दिशान धासगे अन काही लोक गुलाम बणन आर्य बामणे बरोबर रेहे लागे.आर्य बामणेवून खेती, पशुपालन करन दूध, दही, घी खायरो मालम न र. करन बामन बना कष्टेर बेसन खाये करता, चार वर्ण (जातीे) निर्माण किदे, ओरे बरोबर देव-देवी, अन पूजा, आरती, मंदिर, तीर्थक्षेत्र निर्माण करन, दानदक्षिणा लेतानी धर्मेर अन देवेवूर धाक दखाळन बामन सारी बहुजनेवून लुटन आरामेती बेसन खारोछ. आतराच कोनी तो वू सत्तारी खूर्चीपर बेसन सारीन लुटून खारोछ. सत्तारे बळेपर बामण अन्यायी नियमेर धर्मेर निर्मिती किदे. ये धर्मेन वैदिक, सनातनी, पौराणिक, मनु धर्म नाम देतानी ओनून वो ईश्‍वरी धर्म केतानी, कर्मकांडेवूरे माध्यमेती बामन भारतीय बहुजनेवून लुबाडन बेसन खारेछ. ये बामणी सनातनी धर्मेर बादेम महावीर जैन अन सिद्धार्थ बुद्ध बामणेरे सनातनी धर्मेरे लुटेती मुक्त करे करता जैन अन धम्म नामेती नियम, कायदा बनाये. आंघ चालन जैन लोक बामणी सनातन धर्म छोडे कोनी. पण सिद्धार्थ बुद्ध मात्र सनातन बामणी धर्म छोडन समाजेन सोबत लेतानी धम्म मार्गेती चाले लागो. बुद्धेरो यी धम्म धर्म छेनी, नीतीमार्गेरो नियम छ. सनातनी लोक धर्म मानछ. पण धम्म धर्म छेनी नैतिक मार्ग अथवा नियम छ. धम्मेम धर्म, देव-देवी, मंदिर, तीर्थक्षेत्र, कर्मकांड, दान-दक्षिणा, आत्मा, परलोक, यज्ञयाग, स्वर्ग-नरक, मुहूर्त, ग्रहपीडा, मंत्रतंत्र असी थोतांड, निरर्थक वाते छेनी. बुद्ध धम्म यी एक नैतिक विचारधारा; जिवन पद्धती, नियम अन सिद्धांत छ. धम्म विकृत अन विषमतावादी छेनी. येरे बाद प्रथम इसवीसनेम इसाई; बादेम मुसलीम, कबीरपंथ, पारसी, सिख, लिंगायत, शिवधर्म वगैरे निर्माण हुए. म. फुले सत्यशोधक मंडळ स्थापन किदो. धर्म कोनी स्थापन किदा. केहेरो मतलब असोकी भारतेर मुळ सिंधू संस्कृतीर निवासी गोर बंजारासह सारीच बहुजन कुणसोच धर्म, जात, देव-देवी, मंदिर, मूर्ती, तीर्थक्षेत्र, कर्मकांड निर्माण कोनी किदे. सारी समाज भळण समाजेरो कल्याण करेवाळ, न्याय देयेवाळ, सारीन सोबत लेतानी चालेवाळ नियम, कायदो, परंपरा, रीती रिवाज बणान समाजेरो गाडा चलातेते. येच समाजेरो गाडा चलायेवाळे नियम, कायदा किंवा परंपरावून गोर समाजधाटी केतोतो अन आज बी गोर समाजव्यवस्था पूर्णत: धाटीपर चालू छ. पण पक्षपाती अन्यायी, अत्याचारी धर्मेवूर छेंडी धाटीपर पडेर कारण, सत्ता धर्मवादीर रेहेरे कारण धाटीम धर्म घुस जायेरे कारण समाजेम संभ्रम, गोंधळ निर्माण वेन समाजेम फुट पडन समाजेन धोको वेयर संभावना बढरीच. ये संकटेन जो गोर समाज सुधारक, प्रतिनिधी, संघटना, संत, महंत, भगत, भोपा येनून संघटीत वेन समाजेरे बार हाकालेर आज गरज निर्माण वेगीच. समाजेर बुद्धिवादी वर्ग यी काम प्रामाणिकपणेती करीय अस अपेक्षा आपण सारीवेन करेन हरकत छेनी. सारी धर्मेवूर माथेपर गोर समाजेर सर्व श्रेष्ठ धाटी यी न्याय, समतापूर्ण, अविकृत, निरर्थक कर्मकांड अन काल्पनिक देव-देवीवूर त्याग करन मोटे शानेती विराजमान छ, येरो गोर समाजेन अभिमान अन गर्व वाई चाय. वसोच धाटीसे संरक्षण अन संवर्धन करेरी पुरी जबाबदारी समाजेन स्वीकारी चाय आतरीच अपेक्षा छ. आजेरो सारी बहुजन समाज यी सिंधू संस्कृतीरो निर्माता निवासी अन राजा वेततो. इसवीसनपूर्व 1500-1700 सेम म्हणजे आजेती पवनेचार हजारसालेपूर्व लढाईम हार वेयर कारण आर्य बामणेरो बहुजन समाज गुलाम बणगो. बुद्धेरे काळेम बहुजन बामणेरी गुलामीती मुक्त वेगोतो. पण बुद्धानुयायी राजा बृहद्रथेर हत्या करन बामण सेनापती पुष्यमित्र शुंग आजी राजा बनेरे कारण फरन बहुजन गुलामीम फसगे. येरे बाद मोगल मुसलीम, पेशवाई, इंग्रजेरे काळेतानी बहुजन सारीच राजावूर गुलामच वेतते.1947 सेम भारतेन अन बहुजनेवून स्वातंत्र्य मळगो. गुलामीमुक्त वेगे असी समजूत छ. पण यी समजूत चुकीर सिद्ध वेगीछ. कारण 1947 सेर बाद सुद्धा देशेरी सत्ताम आर्य बामणेरो वर्चस्व रेहेरे कारण बामण बहुजनेवून गुलामीती मुक्त करेन तयार छेनी. पूर्ण अन पक्के गुलाम बनायेर तयारी चालू छ. हिंदूधर्म यी बहुजनेरो धर्म छेनी. बहुजनेवूर गुलामी छ. हिंदू राष्ट्र म्हणजे बहुजन गुलामेरो अन बामणी राजारो राष्ट्र छ. इ केनी न कळेवाळो गुपित छ. करनच बामण सारी बहुजनेवून गुलाम बणान सौता राजा बणन राज कररो रात-दन धडपड करेरेछ. बहुजनेर लालची नेता, संत-महंत, भगतभोपा पाळे हुये तीतर बणतानी सारी बहुजनेवून (गोर समाजेन) बामणी पिंजरेम फसातानी बादेम पसतायवाळ छ, येम शंका छेई. सारी तीतर पकडा जायेर बाद बामण पाळे हुये तितरेवूर सुद्धा मुंडी तोडन भूंजन खायेवाळ छ. जय भारत -जय संविधान प्रा. ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments