गोर भाई-भेने, विचार कहा करेनी ?

सता यी सुखेर किल्ली छ: -कायमेरे घरे बगैर केरी बी जीवन स्थिर रेहेनी. येरे बरोबरच धंदो, व्यापार, उद्योग, नौकरी, खेती बगैर बी कोई स्थिर जीवन जग सकेनी.

1) सता यी सुखेर किल्ली छ: -कायमेरे घरे बगैर केरी बी जीवन स्थिर रेहेनी. येरे बरोबरच धंदो, व्यापार, उद्योग, नौकरी, खेती बगैर बी कोई स्थिर जीवन जग सकेनी. उपरेरी सारी वातेवूरी कमी रेहेरे कारण कोई बी मनखिया किंवा समाज पेट भरेरी चिंताम हमेशा भटकतो, अधो भूको, गुलामी करतो, दु:ख भोगतो, हजारो सालेती अन्याय, अत्याचार सहन करतो जीवन जगतो आरोछ. धनवान, जात, धर्मवादी, उद्योगपती सताधारी आसे समाजेन निरक्षर, अडाणी, बेकार, बेरोजगार सताती दूर रखाडन लाचार बणान मुके ढोरुप्रमाण वापर करते आरेछ. गुलाम, वेठबिगार, रोजगार बणान वापरेम ओनुन एक प्रकारेरो विकृत आनंद मळछ. गरीब, लाचार समाजेन धनवान, सताधारी, जातीवादी समाज मुद्दाम शिक्षण, संपत्ती, सुख साधन, सताती घणम रखाडेरो राजकारण करते आरेछ. कारण वो सौतान सर्वश्रेष्ठ, महान बुद्धिमान समजन सता, संपत्ती, शिक्षणेपर केवळ गरीब, लाचारे ऐवजी ओनुरोच अधिकार वताते आरेछ. बळी तो कान पिळी किंवा जिसकी लाठी उसकी भैस ये न्यायती विचारेती ओ अन्याय, अत्याचार करन शिक्षण, सत्ता, संपत्ती, सुख साधनेवूरो उपभोग लेतानी अमानवी, व्यवहार कररेछ. कारण सता अन शिक्षण संपत्ती नामेरो हत्यार ओनुरे कन रखाड मेलेछ. येरे करता ओ सतत अपणेम, नशीब, पापकर्म, देवेर करणी, बुद्धिहीनपणो जंगली वगैरेरो भूत घालन शांत, गपचप बसारेरो काम करते आयेछ, करते आवछ, करते रेहेवाळ छ. येरो कारण गोर समाजेरो सताती घणम, दूर रेणू, सताम सहभागी न वेणू, आपसेम वाद घालणु, संघटित न वेणू, विचार न करणु, दूसरे समाजेर म्हणजे सत्ताधारी, पिसा वेटेवाळेलार फरणु, जोडा वडाणू, दारु, बोटी, कट्टापेटी, खायसारु वक जाणू, समाजेन वेचणु, असे अनेक कारण छ. जो समाज सताम छ, वु समाज घरानेशाही चलारोछ, शिक्षण, सत्ता, उद्योग, धंदा, व्यापार, नौकरी, वर्ग 1-2 री अधिकारी, आमदारकी, खासदारकी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, बँक, सकर कारखाना, डेअरी, सुतगिरणी, कपडामील, हातमाग, यंत्रमाग, प्रशिक्षण संस्था, मेडीकल, इंजिनिअरिंग सायन्स, डी.एड., बी.एड., आयआयटी, पॉलिटेक्नीक, संशोधन, संरक्षण, पोलीस खाते, िेमलीटरी खाते सर्वांवर ताबा बसवून फावड्याने पैसा गोळा करीत आहे. विना कष्टाचा पंख्याखाली नाजूक, सुगंधी फुलासारखा, निर्लज्जपणे गरीबांना लुटून सुखाचे, आनंदाचे जीवन जगत आहे. हे सर्व सत्तेची किल्ली हाती लागल्यामुळे घडत आहे.

2) गोर अन बहुजन काई काई कररेछ :- गोर अन मागास (लार पडो) समाज रात दन राबरेछ. थोडा घणे पिसा बी कमारेछ. पण बचत करन ओरो आछो उपयोग कोनी कररेछ. काही अपवाद छ. पण घणी संख्याम गोर रोज रोज दारु, बोटी, लढाई-मारामारीम, पोलीस वकीलरे घर भरेम बरबाद वेरेछ. नानकी नानकी वातेवूपर लढाई करन, कष्टेरो पिसा, ढोरढांडो, गेणागाठा वेचन गोर बरबाद वेते जारेछ. आछे दर्जेदार पिसा देयेवाळ शिक्षणे वडी धेन न देता, जुजबी शिक्षण अन नानकी नौकरीम खुष वेरेछ. पिसा बचान र रखाडेरे कारण, उच्च अन दर्जेदार शिक्षण दे सकेनी. डॉक्टर, वकील, इंजिनियर, वर्ग एक, वर्ग 2 यर अधिकारी बणेनी. आर्किटेक्ट, ऑडिटर, सी.ए. वगैरे वे सकेनी. थोर, महापुरुषेवूर चरित्र, इतिहास, वाचन, लेखन, सभा सामळेर न करेरे कारण, निवडणुकीवूम सहभाग न लेयेरे कारण अच्छे नेता, मंत्री बण सकेनी. उद्योग, व्यापार, कारखानदारी, दकानदारी, हॉटेलदारी, मोटी नौकरी न करेरे कारण, पिसा बचत न रेहेरे कारण सताम बी भाग ले सकेनी. सताम भाग लिदे तो बी काका-भतीजा, भाई-भाई, राठोड-जाधव, चव्हाण-पवार, एक  गल्लीरे विरोधेम दुसरी गल्लीरो उमेदवार उभे करन गोरेन पाडेरो काम अन कोरेन जीतायोंर काम सर्वत्र चालू छ, आसे मूर्खेपणे रे कारण गोर सताधारी न बणता गुलामी करेवाळो समाज बणे वाळोछ येम संकाच छेई. गोरेर विरोधेम गोर उभो करन कोर गोरुन मूर्ख बनारेछ, यी वात मूर्ख गोरुर धेनेम आयेनी. येरेच कारण आजेरो गोर समाज सडकेपर, साठा तोडेरो, वावडी, बरासे खोदेरो, खदाने फोडेरा, सुगीरो काम, सालदारकी, ढोर संभाळेरो, संत्री, चपरासीरे  कामेम खुष छ. काही गोर दारुभट्टी, दारु दुकान, दारु पीतानी, विषारी औषध लेन, अपघातेम लिवर खराब, कर्जबाजार, भिकारी वेन मर जारेछ. काही भजन-किर्तन, तीर्थयात्रा, मंदिर निर्माण, वाया, तेरावा, सत्यनागरायण, घरभरणी करन बामणेवून मोटे कररेछ अन कर्जबाजार वेयपर जहर लेन मररेछ. तांडेरो नायक, कारभारी, सरपंच तांडा संघटित करन सुधारणा करेे ऐवजी कोरेर दलाली करते तांडार फसवणूक करन कोरेर ढुंगो धोते फररेछ. कुरीकोर, बौध, मुसलीम, इसाई, अन गोरुम फुट पाडन 75 सालेती सत्तार मलई खाते आरेछ. गोर पटल्यान बकरा-कुकडो खरारेछ. पण पटल्या गोरुन घरेर पायरी बी चढे कोनी देरोछ. तरी गोर पटल्यारच जोडा वढान फररोछ. मराठा, परदेशी, मराठा वंजारा, बामण, बनिया, गुजराती, सिंधी, पारसी, ठाकूर गोर समाजेन मतदानच करेनी. सरकारी सवलते बी देयनी आसी वागूणक कोरुर रेहेपर बी गोर विचार कहा करेनी. जे लोक गोर समाजेर मतदान तो लछ, पण गोर समाजेर निवडणुक प्रतिनिधीन तुच्छ, परको समजन, सताम आतानी प्रगती न करी चाय, मोटो न बणी चाय, ये दुष्ट विचारेती मतदान करेनी, असे कोर नेतान आपण मतदान कहा करी चाय? पण गोर समाज, गोर लोक स्वाभिमान छोडन, अपणे हितेरो विचार प्रगतीरो विचार न करता, कोरेवू कनेती पिसा, लाच लेतानी, ब्राह्मणेन मतदान कररेछ, अन सौतारे समाजेरो नुकसान करते आरेछ, यी नादानपणो, मूर्खपणो छेनी कोई? गोर समाजेन मुसलीम, आलुतेदार, बलुतेदार, बौध म्हणजे महार, मांग, चांभार, सिख सारी भटके (विमुक्त) (बामण, बनिया, गुजराती, सिंधी, राजपुत, पारसी, मराठा, मराठा वंजारा छोडन) मतदान करछ. असे सारी मागास समाजेन जोडन, सोबत लेन, गोर अन मागासेवून सतापर कब्जा करेर घण गरज छ. नसता देशेम हमेशा धनशाही, घराणेशाही, राजेशाही, हुकुमशाही रेहेरे कारण गोर-मागासवर्गीय गुलामी अन नौकर, वेठबिगारीरो जीवन जगते, दु:ख भोगते रेहेवाळ छ, ये सत्यन वळखेर घण घण गरज छ.

3) पदा अन मागासवर्गीयेरो गोर समाजेरो भोळोपणो :- आज भारतेम अनेक पक्ष कार्य कररेछ. कांग्रेस, भाजप, शिवसेना, नवनिर्माण सेना, बसप, भारिप, बहुजन महासंघ,वंचित आघाडी, कम्युनिस्ट, शेतकरी-कामगार पक्ष, सोनिया गांधी कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, बामसेफ, असे डजनेरी संख्याम पक्ष छ. ये सारी पक्षेवूम बहुजन, मागास, वंचित, शेतकरी, कामगार, पिडीत, दु:खी वर्गेवून सोबत लेन चालेवाळो, प्रगती, सुधार करेवाळोच पक्ष खरो मानवतावादी, शाहु, फुले, आंबेडकरी विचारधारारो पक्ष मानन ओनच मतदान करी चाय. कारण कांग्रेस अन भाजपेन सताम रेन आज पंचहतर साल वेगेच. पण देशेम ठराविक समाजेरोच म्हणजे बामन, बनिया, गुजराती, सिंधी, राजपुत, ठाकूर, मराठा, पारसी, सिख, ये समाजेरेच घण मोट प्रगती, सुधार हुयोछ. देशेर सारी सता, शिक्षण अन सुखेर साधन-सामग्री आतराच समाजेर ताबेम छ. इतर सारीच समाज म्हणजे एस.सी., एस.टी., ओबीसी, भटको, अल्पसंख्य, विमुक्त, मुसलीम समाजेरो सताधारी समाज जनावरु प्रमाण वापर कररोछ. सताधारी समाज संख्याम कमी छ. पण शिक्षण, संपत्ती अन साधनेवूर बळेपर बहुसंख्य मागास बहुजनेवूरो शोषण, लूट कररोछ. यी सत्य गोर अन बहुजनेवून कळी चाय. पण सारीरो दसमण भाजप-शिवसेनाम गोर अन अल्पसंख्य बहुजन विचार न करता, दशमणेवून न ओळखता वोनून मदत करेरे कारण, सोबत रेहेरे कारण, वक जायेरे कारण कराडीरो दांडो बणे हुये छ. पाळे हुये तीतरे प्रमाण भाजप शिवसेना, नवनिर्माण सेनाम घुसखोरी करन, कराडीरे दांडे प्रमाण मागास समाजेन जडेतीच तोडेरो काम कररेछ. जातीवादी, धर्मवादी समाज सुरुतीतीच भारतीय धर्मनिरपेक्ष समाजवादी घटनारो (संविधानेरो) आरक्षणेरो, जनगणनारो समतारो विरोध करते आरेछ. बहुजनेवूर ये पक्ष खरे दशमण छ. पण बुद्धी, पिसा, साधन, संघटन, सतारे बळेपर ये पक्ष बहुजन समाजेर काही तीतर पाळ मेलेछ. बहुजनेर ये तीतर पक्षेर पिंजरेम बेसनच जोरजोरेती अलडान भाजप-शिवसेनारे, राष्ट्रवादीरे फंदेम, जाळेम फसातानी ठार माररेछ. सावत्र याडीनच सग याडी समज लेयरे कारण सारी बहुजन समाज, जातीवादीवूरो, धर्मवादियोरो आहारी चलोगोछ. बळी पडन दु:ख हाल अपेष्टा भोगरोछ. देशेर घटना बहुजन विकासेर रेहेपर बी, जातीवादी, सताधारी सतारो दुरोपयोग करन देश अन बहुजनेवून बरबाद करेर धोरण रबारेछ.

आज बहुजनेवूर बळ, एकीे, संघटन बढतो देखन इव्हीएम मशीनेती सतापर बेसन देशेन अन बहुजनेवून लुटेरो काम भाजप (मोदी) सरकार बेधडक कररोछ, तरी बहुजन भाजपेरे जाळेम पाळे हुये तितरेवूरे कारण बेमौत मररोछ, यी एक, दु:खेर वात अन शोकांतिका छ. आज भाजप देशेर सारी साधन संपत्ती वेचन, महागाई बढान, नौकरी धंदा घटान, बहुजनेवून भिकारी बणान, बँकेरो पिसा, सोनो लुटन दूसरे देशेम धन जमा कररोछ. देश छोडन सताधारी, धनवान, जातीवादी दुसरे देशेम रेहेन जारेछ. कारण भारतेम बहुजनेवूर सता स्थापन वेयर शक्यता निर्माण वेगीछ. बहुजनेवूरी सताहेट देशेम रेहेन वोनून कमीपणो, हलकोपणो वाटरोछ. करन भाजप अन भाजपेर नेता देश वेचन शेजारी देशेवूम धासेरी पुरी तयारीम छ. हाई कपट कारस्थान बहुजनेवून आबेतानी न समजेरे कारण बहुजन अब बरबाद, नष्ट, भिकारी वेयर पायरीपर बेठोछ, असो मारो मत छ. करन सारी बहुजन भळण, संघटन मजबूत करन, दशमणेपर, बहिष्कार नाखन बहुजनेन सता लायेर घण मोट गरज छ. नसता देशेपर शेजारी देश सता स्थापन करीय अन बहुजन गुलाम, वेठबिगार बणन काम करते रिे यन भाजपे माहीर बामण-बनिया अन इतर भागीदार बणन पुन्हा हजारो साल बहुजनेपर राज करीय.  आतराच.

जयभारत-जय संविधान

प्रा. ग. ह. राठोड


G H Rathod

162 Blog posts

Comments