कृतघ्न, बेईमान, स्वार्थी, समाज व राष्ट्रदोही बहुजन

कृतघ्न, बेईमान, स्वार्थी, समाज व राष्ट्रदोही बहुजन

ज्रा देशातील लोक अविचारी, बुध्दिहीन, बौध्दिक, मानसिक गुलाम, धर्मांध, सत्राला असत्र माननारे, हट्टवादी, हेकट, विज्ञान व निसर्गाला न समजणारे, आपल्रा पूर्वजांचा व स्वत:चा स्वाभिमानी, गौरवशाली इतिहास न जाणणारे, स्वरं घात करुन घेणारे, आपल्रा संततीच्रा भविष्राचा विचार न करणारे, संततींना गुलामीच्रा बंधनात बांधणारे, स्वार्थी, स्वसुख शोधणारे, गुलामीतच आनंद मानणारे असतात, असे सर्व लोक पशुवृत्तीचे अथवा त्राहीपेक्षा अति क्षुद्र आणि महामूर्ख असतात, हे त्रिकाल सत्र मानावे लागेल. आर्र आगमन पूर्वीचा सिंधु सभ्रतेचा काळ व तथागत बुध्दाच्रा शासन काळापासून सम्राट अशोकाच्रा काळापर्रंतचा काळ वगळून 15 ऑगष्ट 1947 परर्र्ंतच्रा काळात सर्व बहुजनांनी पशुपेक्षाही जास्त वेदना, रातना आणि दु:खे भोगली आहे, राला इतिहास साक्षी आहे. छ. शिवाजींच्रा काळात देशातील काही क्षेत्रात बहुजनांच्रा काही रातना कमी झाल्रा असतील. तद्नंतरच्रा काळातही रातना पूर्ववत चालुच होत्रा. बसवेश्‍वरानंतरच्रा सर्व संताच्रा भट-ब्राह्मणमुक्तीच्रा आंदोलनामुळे व छ. शिवाजी, शाहु, म. फुले रांच्रा विचाराच्रा विचार वारसामुळे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रांनी स्वकुटुंबाची पर्वा न करता उच्च शिक्षण घेऊन ब्राह्मणी अन्रार, अत्राचार, छळ ब्रिटिशांच्रा नजरेत आणुन दिले नसते व रा घटनातज्ञानी बहुजन हिताची घटना बनविली नसती तर आजपर्रंत सर्वच सर्व बहुजन संपले असते अथवा संव्हार केल्रा गेले असते. वेठबिगार बनले असते किंवा विदेशात ढोरांप्रमाणे विकले गेले असते. कुत्र्रा मांजराप्रमाणे कुठेही मारुन फेकले गेले असते. खैरलांजी व मॉब लिचिंग सारखे प्रकार दररोज घडून बहुजन समाज आज संपुष्टात आला असता. शिक्षण, रोजगार, आरोग्र, निवास, संरक्षण, आजचे लोकशाहीचे हक्क, अधिकार, संधी, सन्मान कोणालाही मिळाले नसते. सगळे बहुजन गांवाबाहेर, जंगलात, आभाळाच्रा सावलीखाली, उघडे-नागडे राहून कुपोषणाने संपले असते. जंगली पशु व पक्ष्रांचे भक्ष्र ठरले असते. मनुस्मृती रा ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार ब्राह्मणी धर्मग्रंथ ऐकणार्‍रा, वाचणार्‍रा, विरुध्द वागणार्‍रांच्रा कानात तप्त शिसे, तप्त सळई ओतले, खुपसले गेले असते. डोळे काढले गेले असते, हातपार तोडले गेले असते, आई-बहिणी, लेकी, सुनांच्रा उघड्यावर सर्वांसमोर इज्जत लुटली गेली असती, माता भगिनींना विनावस्त्र फिरावे लागले असते. संरक्षक पुरुष मंडळींचा संव्हार करण्रात आला असता. मनुस्मृतीचे निरम भंग करणार्‍राच्रा गुप्तांगात लाकुड खुपसले गेले असते. गुप्तांग व डोळ्रात मिरचीची भुकटी भरली गेली असती. हिंस्त्र पशुसमोर फेकले गेले असते. इमारतीच्रा पारात दाबले व हत्तीच्रा पाराखाली तुडवले गेले असते. तथागत बुध्द व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब जन्मास आले नसते व ब्रिटिशांची सहानुभूती व मुस्लिमांचे सहकार्र मिळाले नसते तर बहुजनांचा एक माणुस सुध्दा आज रोजी बिरानासाठी उरला नसता. 1990 नंतर ब्राह्मणांचे वर्चस्व सर्व क्षेत्रात पक्के झाल्रानंतर ब्राह्मण शासक वर्ग सर्व बहुजनांना मनुस्मृती धर्मग्रंथाच्रा मार्गाने नेण्राचा रशस्वी प्ररत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीच्रा मार्गाने नेण्राची त्राची पुर्ण तरारी झालेली आहे. रांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे घटना जाळणे, आरक्षण बंद करणे, अ‍ॅट्रासिटी कारदा रद्द करणे, सर्व सरकारी व सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे, शैक्षणिक धोरणात बदल करुन सर्व बहुजनांना निरक्षर, निर्धन, साधनहीन बनविणे, भूमि अधिग्रहण कारदा बनविणे, विशेष आर्थिक क्षेत्र निर्माणच्रा माध्रमाने देशी विदेशी ब्राह्मण बनिरांना कंपन्रांची परवानगी देऊन देशाच्रा सर्व भूभागावर ब्राह्मण, बनिरा, राजपुत, ठाकुर वगैरेचा कब्जा बसविणे, देशी गुंतवणूक बंद करुन विदेशी थेट गुंतवणूक करणे, विदेशी कारदे लागू करणे. मॉल्सच्रा माध्रमाने बहुजनांचे सर्व उद्योग, व्रवसार, दुकाने बंद करणे, नोकर कपात व ठेकेदारी आणि विना स्पर्धा परीक्षा भरती करणे, बहुजनांचे आरक्षण बंद करुन संतांना मानधन देणे, संरक्षण व त्रांच्रा हाती सत्ता देणे, हिंदू मंदिरे निर्माण कार्र मोठ्या प्रमाणावर करणे, इतर धर्मिरांचे सर्व मंदिर व प्रेरणा प्रतिक व स्थळे नष्ट करणे, बहुजन साहित्रावर बंदी आणने, एवढेच नव्हे तर बहुजन विचारवंतांच्रा हत्रा घडवून आणने, निरापराध बहुजनांना जेलमध्रे टाकणे व अपराधी सवर्णांना, प्रस्थापितांना संरक्षण देणे. अमर्राद बँक कर्ज देऊन त्रांना विदशात पळविणे. सार्वजनिक बँक जमा रक्कमेचा व रिझर्व बँक निधीचा दुरोपरोग करणे, विदेशी आरात-निर्रातीमध्रे व खरेदीमध्रे दलाली करणे, शेतकरी कामगारावर अन्रार, अत्राचार वाढविणे. महागाई वाढवून सतत वेतनवाढ करुन कष्टकरींवर ओझे वाढविणे, आमदार खासदारांच्रा पगार व निवृत्ती वेतनावर अमर्राद खर्च करणे. उद्योगपती, अधिकारी मंत्रीच्रा भ्रष्टाचारावर निरंत्रण न ठेवणे. रा सर्व घटना बहुजनांच्रा व बहुजन प्रतिनिधीच्रा डोळ्रासमक्ष मनुस्मृतीच्रा उद्देशानुसार ठरत आहे. नोटबंदी व जीएसटीच्रा माध्रमाने जातीवादी सरकारने अधिकारहीन बहुजनांना प्रचंड अडचणीत आणले असुन तोंड दाबून बुक्कीचा मार सुरु केलेला आहे. बैल बुध्दीचे बहुजन प्रतिनिधी मात्र रा सर्व अन्राराच्रा विरोध न करता ब्राह्मणवादी समोर कुत्र्रासारखी शेपुट हलवित आहेत. तुकड्यासाठी लाळ गाळीत आहे. आपल्रा सर्व बहुजनांना तथागत बुध्द, बहुजन परिवर्तनवादी संताच्रा आंदोलनाचा, भट-ब्राह्मणमुक्ती आंदोलनाचा, छ. शिवाजी, शाहु, संभाजी, अहिल्राबाई, सम्राट अशोक, म. फुले, डॉ. आंबेडकर, मा. कांशीराम रांनी केलेल्रा क्रांतीचा, त्रागाचा, बलिदानाचा विसर पडलेला असुन मोदी सरकारने सर्व बहुजनांची भरलेली नाव मध्र समुद्रात उभी केलेली असुन एक जोरदार धक्का देवून समुद्रात बुडविण्राची तरारी पूर्ण केली आहे. रासाठीच उपरोक्त सर्व बहुजन घातक नीतीचा अवलंब भाजप सरकारने 1990 नंतर अवलंबली असुन त्राचा उद्देश पूर्ण करण्राच्रा तरारीत आहे. ही मोहिम पूर्ण करण्रासाठी मोदी प्रधानमंत्री झाल्रापासून सतत परदेश दौरे करीत असुन आम्ही ब्राह्मण वर्ग आपलेच भाऊबंद असुन बहुजनांचा संहार करुन त्रांच्रा जागी आपण सर्व ब्राह्मण सुखाने राहण्रासाठी निमंत्रण देत आहे व आम्हालाही आपल्रा देशात राहण्राची परवानगी मिळावी असा प्रचार प्रसार करीत आहे. विदेशी हजारों कंपन्रांना भारतात बोलावणे हा राच वचनपूर्तीचा मोठा भाग असुन बहुजनांनी आतापर्रंत कष्टाने कमवलेली सर्व साधन संपत्ती मोदी अनेक विदेशी देशात नेऊन लपवित आहे. भागीदारीचे करार करीत आहे. बहुजनांचा भारत देश हा रिकामा डबडा राहणार असून एक एक भाग विकून ब्राह्मणांच्रा हजारों पिढ्या भारतात व भारताबाहेर विनाकष्ट भोगवादी जीवन जगत राहणार आहे. बळी तो कान पिळी हा निसर्गनिरम ब्राह्मणवाद्यांचे आद्य ध्रेर असल्रामुळे हे सर्व घडून रेत आहे, घडणार आहे. सर्व बहुजन मात्र ब्राह्मण व हिंदु धर्माची भाटगीरी, दलाली, चमचेगीरी व गुलामी करीत आहे. डॉ. बाबासाहेबांनी गुलामांना गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे गुलाम बहुजन बंड करुन उठेल असे सर्वांना सांगितले होते. पण गुलामांना गुलामीची जाणीव असुनही तो आज बंड करुन उठण्राऐवजी थंड बणून गुलाम करणार्‍राचे तळवे चाटत फिरत आहे. डॉ. बाबासाहेबांनी हे ही सांगितले होते की, शिका, संघटित व्हा, सत्ताधारी जमात बना आणि मोक्राच्रा जागा, पदे, क्षेत्र ताब्रात घ्रा. आपले बहुजन शिकले, पण सर्वच हुकले, संघटित होऊन सत्ता हाती घेण्राऐवजी आपसात भांडत आहे व शत्रुला धडा शिकविण्राऐवजी त्रांच्रासमोर गोंडा घोळत आहे. विकले जात आहे व सर्व महामानवांचे स्वप्न भंग करुन गुलामीतच सुख आनंद व समाधान मानत आहे, ही एक मोठी शोकांतिका व निर्लज्जपणाचा कळस, स्वाभिमानशुन्रता व महापुरुषाचा महान अपमान आहे. महामानवाच्रा त्राग, बलिदान व स्वप्नांची माती केल्रासमान महा अपराध आहे. तथागत बुध्दापूर्वी व आर्र ब्राह्मण भारतात रेण्रापूर्वी भारतात 27 बुध्द होऊन गेल्राची नोंद आहे. भारताचा मुळ निवासी (बहुजन समाज ) रा सर्व 27 बुध्दाचा आर्र ब्राह्मण भारतात रेण्रापूर्वी अनुरारी होता. परंतु इ.स.पूर्व 1500 च्रा जवळपास मुळनिवासी बहुजनांचा लढाईत पराभव करुन ब्राह्मणांनी सत्ता हाती घेतली व तथागत बुध्दाच्रा अस्तित्वापर्रंत त्रांनी 27 बुध्द प्रणित मुळनिवासींची, बहुजनांची सभ्रता, संस्कृती, इतिहास, साहित्र, पुर्वज सर्वांना नष्ट करुन ब्राह्मणी संस्कृती निर्माण केली. तथागत बुध्दानी इ.स.पूर्व 400 मध्रे धम्माची (नैतिक तत्वाची) स्थापना करेपर्रंत बहुजन ब्राह्मणी सत्ता, संस्कृती, संस्कार रामुळे बुध्द तत्वज्ञान विसरुन ब्राह्मणी धर्म, संस्कृती ही आपली संस्कृती व धर्म आहे असे समजु लागले. परंतु 28 साव्रा तथागत गौतम बुध्दांनी ब्राह्मणी सभ्रता, धर्म नष्ट करुन पुन्हा प्राचीन सिंधुकालीन पूर्व 27 बुध्दांची संस्कृती, सभ्रता, तत्वज्ञान, सिध्दांत स्थापित करुन पुन्हा मुळनिवासी बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतुन मुक्त केले हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. तथागत बुध्दानंतर बुध्दतत्वीर सम्राट अशोकचा नातु बृहद्रथापर्रंत सर्व काही धम्मानुसारच चालु होेते. परंतु इ.स. पूर्व 185 मध्रे बृहद्रथच्रा ब्राह्मण सेनापती पुष्रमित्र शुंगाने बृहद्रथचा खून करुन धम्माविरुध्द प्रतिक्रांती घडवून आणली व पुन्हा ब्राह्मणी सत्ता, संस्कृती, धर्म प्रबळ केला. इ.स.पूर्व 185 ते इसवीसन 1947 पर्रंत देशावर अंशत: काही भागावर (पूर्ण भारतावर नव्हे) साडेतीन टक्के ब्राह्मणांचीच सत्ता चालु होती व आजही ब्राह्मणांची सत्ता चालु आहे. इ.स.पूर्व 185 पासून तर इसवी सन 1947 पर्रंत ब्राह्मण सत्तेच्रा काळात अनेक विदेशी आक्रमणे झाली. रा आक्रमकांमध्रे अरब, तुर्क, पोर्तुगीज, ग्रीक, डच, फ्रान्सीस, मुगल, मुस्लिम पठाण, ब्रिटिश अशा अनेकानेक आक्रमकांचा समावेश होता. ब्राह्मणांना रा आक्रमकांचा सामना कधीच करता आला नाही. रा सर्व आक्रमकांशी संधी, करार, सल्ला, पराभव पत्करुन ब्राह्मणांनी हिस्सेदारी अर्थात भागीदारी ठेवून त्रांच्रा अंकीत राहुन, गुलाम बनून उदरनिर्वाह केला. रा एवढ्या मोठ्या दिर्घकाळात भारताचा मुळनिवासी बहुजन वर्ग हा ब्राह्मणांचा गुलाम तर होताच पण राच बरोबर विदेशी आक्रमकांचा सुध्दा गुलाम होता. बहुजन समाज शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधने रा सर्वांपासून वंचित व निष्प्रभ होता. गुलामीमुळे ब्राह्मणी धर्माच्रा मनुस्मृती ग्रंथाच्रा निरमामुळे बहुजन मुळनिवासीवर अनंत अन्रार, अत्राचार,निरक्षरपणा, बेरोजगारी, उपासमार, अन्न, वस्त्र, निवारा अभावी पशुपेक्षाही भरान हाल झाले होते अशा वेळी ज्रा धर्म, संप्रदार, पंथ, जनसमुदारांनी बहुजनांना आश्रर, सहारा, मदत दिली अशा लोकांचे म्हणजे इसाई, मुस्लिम, बौध्द, शिख वगैरेची जीवनशैली त्रांनी स्वीकारली. भारताचे एवढे पतन केवळ ब्राह्मणवाद व मनुस्मृतीमुळे झाले व अखंड भारताचे अनेक तुकडे झाले व साधन संपत्ती विदेशी कडून लुटली गेली. विदेशी आक्रमकांपूर्वी व बहुजनाच्रा ब्राह्मणी गुलामीच्रा काळात ब्राह्मण वर्गांनी मनसोक्त सुख भोगले. परंतु विदेशी आक्रमकांच्रा काळात त्राची थोडी हवा निघून गेली. ब्राह्मणांच्रा बहुजन गुलामीप्रमाणे हे ब्राह्मण सुध्दा विदेशींचे गुलाम बनले. हिस्सेदारीने स्वाभिमानशुन्र जीवन जगु लागले. विदेशी शासनामुळे बहुजन व ब्राह्मण रा दोघांच्राही वाट्याला गुलामी आली. परंतु बहुजनांची गुलामी ही दुहेरी राहिल्रामुळे बहुजनांना कठिण रातना भोगाव्रा लागल्रा. पुढे ब्रिटिशांच्रा काळात इ.स. 1600-1700 नंतर बहुजनांना ब्रिटिशांच्रा मानवतावादी वागणुकीमुळे मोकळा श्‍वास घेण्राची संधी मिळाली. ब्रिटिशांनी ब्राह्मणांचे लाड कमी केले. त्रांच्रावर दबाव टाकला व ब्राह्मणांकडून बहुजनांवर होणारे सर्व अन्रार, अत्राचार दूर करण्राचे प्ररत्न करुन बहुजनांना शिक्षण, रोजगार, नोकर्‍रा देवून मानवी जीवन जगण्रास भरपुर मदत केली. मनुस्मृतीचे कारदे बंद करुन भारतीर कारदा संहिता बनविली. ब्रिटिशांच्रा रा मानवी नीतीमुळे बहुजनात अनेक समतावादी व गुणवत्ताधारी नेतृत्व तरार झाले. छ. शिवाजी, शाहु, म. फुले, डॉ. आंबेडकरांसारखे महामानव हे ब्रिटिशांच्रा धोरणाचीच देण आहे. रा महामानवांनी व समकालीन दुसर्‍रा अनेक बहुजन हितचिंतकांनी त्रांच्रा त्राग, बलिदानातुन जे महान कार्र केले ते सर्व अविस्मरणीर आहेत. पण कृतघ्न बहुजन समाज आज रोजी रा सर्वांचे उपकार विसरुन शत्रुंना आपला हितचिंतक समजून शत्रुंचे समर्थन आणि सहकार्र करीत आहे ही अति वेदनादारक घटना आहे. बहुजनांच्रा रा अज्ञानी व विकृत बुध्दीमुळे सर्व बहुजनांवर पुन्हा भरंकर गुलामीची पाळी रेण्राची दाट शक्रता निर्माण झालेली आहे. भाजप, आर.एस.एस., हिंदु परिषद, शिवसेना आणि इतर सर्व ब्राह्मणवादी संघटना फक्त बहुजनांमध्रे बेबनाव व फुट पाडण्राची, आपसातील भांडणाची वाट पाहत आहे. ब्राह्मणी विषकन्रा ज्रा ज्रा बहुजनांच्रा राण्रा आहेत, ते सर्व काही अपवाद वगळता सर्वच ब्राह्मणवादासमोर लोटांगण घालत असून कुर्‍हाडीचे दांडे बनलेले आहेत. काही तर हेरगीरी करुन बहुजनांचा नाश करण्रात व शत्रुचे गुणगान निर्लज्जपणे करीत आहेत. शिवाजी, शाहु, फुले, आंबेडकर जन्मास आले नसते तर बहुजनांचे कार झाले असते, राची कल्पना सुध्दा करणे अशक्र आहे. केवळ बुध्द, छ. शिवाजी, रा. शाहु, म. फुले, पेरीरार रामास्वामी, डॉ. आंबेडकर, मा. कांशीराम, रोहिदास वगैरे महामानवांच्रा विचार व त्रागाच्रा बळावर आपल्राला आजचे दिवस पहारला मिळत आहे. विश्‍वरत्न व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्रा सहरोगाने शिक्षणाचे, नोकरी, व्रवसार, देशात कुठेही राहण्राचे, मतदानाचे, प्रतिनिधत्वाचे, शिवाशिवी न पाळण्राचे, जाती, धर्म, संप्रदार भेद न पाळण्राचे, धार्मिक स्वातंत्र्राचे, संपत्ती धारण करण्राचे असे अनेक अधिकार घटनेद्वारे सर्व बहुजनांना मिळवून दिले. मागील हजारो वर्षांपासून, सवर्ण, प्रस्थापित जाती वर्णवादी हिंदु धर्मवाद्यांनी वरील सर्व अधिकार बहुजनांना पूर्णपणे नाकारलेले होते. परंतु हे सर्व अधिकार डॉ. आंबेडकरांनी आपल्रा बुध्दी बळावर व बुध्दी चातुर्रावर घटनेतील सर्व बहुजन अधिकारावर सवर्णांशी चर्चा करुन सवर्णांच्रा विरोधाला न जुमानता मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर बहुजनवादी घटना व घटनेतील अधिकारही बनविले गेले नसते. मनुवादी घटनेद्वारे आजचे प्राप्त वरील सर्व बहुजन कल्राणकारी, समतेचे अधिकार नाकारले गेले असते व ब्राह्मणी मनुवादी घटना अमलात आणली गेली असती व रामुळे बहुजनांची हजारो वर्षांची ब्राह्मणांची गुलामी कारम राहिली असती. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्रा प्रत्रेक मागणीला सवर्ण, ब्राह्मणवादी घटनेवरील चर्चे प्रसंगी कठोर विरोध करीत होते. एस.एस.टी. च्रा मागण्रा बाबासाहेबांनी ब्रिटिश शासन काळातच मान्र करुन घेतल्रा होत्रा. इतर मागास वर्गांच्रा मागणी व मंजूरीसाठी बाबासाहेब लढत होते. परंतु पंडीत नेहरु, म. गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, टिळक, आगरकर रा सर्वांनी जमून जोरदार विरोध केला होता. घटनेला सुध्दा विरोध केला होता. पण ब्रिटिश शासकांनी घातलेल्रा अटीमुळे व बुध्दी चातुर्रापुढे कोणाचाही विरोध टिकला नाही. कारण बडोद्याचे राजे सराजीराव गारकवाड व कोल्हापुरचे राजे शाहु महाराज रांच्राकडून झालेल्रा आर्थिक मदतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात जाऊन उच्च शिक्षित आणि प्रचंड बुध्दीमत्ता घेऊन आले होते. तोपर्रंत बाबासाहेब इतके उच्च शिक्षित भारतात कोणीही नव्हते. घटनेचे व कारद्याचे सर्व देशाचे व शास्त्राचे अमर्राद ज्ञान बाबासाहेबांनी प्राप्त केलेले होते. रामुळे आपल्रा बुध्दीवर त्रांचा प्रगाढ विश्‍वास होता व ते कोणालाही भीत नव्हते. शिवार त्रांनी हे ज्ञान स्वकुटुंबाचे बलिदान करुन घेतलेले होते. बर्‍राच कारणांमुळे ते अतिशर स्वाभिमानी सुध्दा होते. प्रचंड विद्वता व स्वाभिमानी स्वभावामुळे व तथागत बुध्द, संत कबीर आणि म. फुले रा तीन्ही महामानवांना ते आपले गुरु मानत असल्रामुळे हजारो वर्षांपासून ब्राह्मणांच्रा व 150-200 वर्षे इंग्रजांच्रा गुलामीत असलेल्रा बहुजनांना त्रांच्रा गुलामीतुन मुक्त करण्राची मनोमन आकाशाच्रा उंची एवढी प्रतिज्ञा त्रांनी केली होती, व देशारची लोकतंत्रात्मक राज्रघटना तरार करुन ती प्रतिज्ञा त्रांनी पूर्ण केली. परंतु सदर घटना अंमलात आणणारे, सर्व शासककर्ते हे मनुवाद्यांचे समर्थक निघाल्रामुळे पडद्याआडून रा मनुवाद्यांनी घटना अंमलात आणण्राचे वर वर नाटक केले व न कळत घटना नष्ट करण्राचे डावपेच खेळत राहिले. त्रांच्रा रा षडरंत्रकारी नीतीला 2014 नंतर पुर्ण संधी मिळाली व आज रोजी म्हणजे 2019 च्रा शेवटी उधरानी आतुन झाडाचे खोड पूर्ण नष्ट करावे व बाहेरुन खोडाचे फक्त सालटे दिसत राहावे. राप्रमाणे खाजगीकरण, आरक्षण, नोकर्‍रा, रोजगार बंद, शिक्षण बंद, भूमी अधिग्रहन कारदे बनवून घटना संपविलेली असून झाडाच्रा सालटाप्रमाणे घटना फक्त कागदावरच शिल्लक राहिलेली आहे. घटना बनवितांना डॉ. बाबासाहेबांनी जे कथन केले होते ते कथन म्हणजे आपल्रा देशाची घटना सर्वांंना न्रार देणारी सर्वोत्तम घटना आहे असे होते. पण घटना अंमलात आणणारे जर नालारक लोक असतील तर घटना प्रभावहीन ठरेल, हे कथन सत्र ठरले आहे. मनुवादी-विकृत बुध्दीचे, विषमता व जातीवादी लोक शासनकर्ते बनल्रामुळे आज देशात मनुशाही अवतरली असुन विरोधी पक्ष व डॉ. आंबेडकरांचे अनुरारी मनुवादीचे समर्थक व तळवे चाटणारे निघाल्रामुळे स्वकुटुंबाचे बलिदान, प्रचंड त्राग, छळ सोसून निर्माण केलेल्रा घटनेची दुरावस्था पाहुन डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न आज धुळीत मिळाल्राचे दिसत आहे व त्रांचे अनुरारी म्हणवून घेणारे सर्व बहुजन आपसात भांडणे करुन व शत्रुशी संगनमत करुन आपल्रा भावी संततीच्रा गुलामीचा अखंड पारा घालण्राचे दुष्कृत्र करण्रात निर्लज्जपणे आनंद व सुख मानत आहे. साडे तीन चार टक्के लोक 96 टक्के लोकांवर राज्र करीत आहे. तेव्हा अशा लोकांना जगण्राचा अधिकार आहे का, हा विचार करण्रासारखा अति गंभीर प्रश्‍न आहे? राचे एकमात्र कारण सर्व बहुजनांमध्रे एकीचा अभाव, प्रस्थापित, सवर्ण, जातीवादी वर्ग जरी सत्ताधारी व साधन संपन्न व स्वार्थी, शोषक असला तरी जंगलाचा राजा सिंहाला 5-10 जंगली कुत्रे फाडून टाकतात. बहुजनांनी जंगली कुत्र्रासारखी एकी व शिकार करण्राची इच्छाशक्ती व ध्रेर बाळगले तर प्रस्थापितांच्रा खुर्च्रा रिकाम्रा करुन बहुजन जंगली राजाना रा खुर्च्रावर बसविणे सहज शक्र आहे. परंतु बहुजनांना एकत्र करणारा एकही ध्रेरवादी पुढे रेत नाही ही फार मोठी दु:खाची बाब आहे. 1947 चे भारताचे स्वातंत्र्र हे सर्व बहुजनांचे स्वातंत्र्र नव्हते, म्हणुन ते आजही बहुजनांचे स्वातंत्र्र मानने मोठी घोडचूक व बहुजन प्रतिनिधीचा महामूर्खपणा आहे. कारण ब्राह्मणांच्रा गुलामीतुन बहुजनांना ब्रिटिश राज्रकर्ते मुक्त करीत आहे, हे ब्राह्मणांना केव्हाच कळून चुकले होते. म्हणून ब्राह्मणांनी बहुजनांना ब्रिटिश आपले शत्रु आहेत असे पटवून सर्वांच्रा एकत्रित संघर्षाच्रा माध्रमाने सत्ता ब्राह्मणांनी ताब्रात घेतली. देशाचे संविधान बनविण्राचे आणि ते अंमलात आणण्राचे नाटक केले. लोकशाहीचा काही काळ जरजरकार व दिखावा केला आणि पडद्याआड मात्र मनुशाही बळकट करीत राहिले. आज मोदी सरकारने लोकशाही नष्ट करुन मनुशाहीच्रा मार्गाने वाटचाल सुरु केलेली असुन ब्राह्मण बनिरांनी शासकाच्रा विधारिका, कार्रपालीका, न्रारपालीका आणि प्रचार माध्रमांवर पंच्रानव टक्के कब्जा केलेला असुन देशाची सर्व साधनसंपत्तीचा मनमानी वापर करणे चालु आहे. ते आज कोणाचेही ऐकण्राच्रा मनस्थितीत नसून बहुजनांनील सर्व प्रकारची आदळ आपट, विनंत्रा, निवेदने, मोर्चे, उपोषणे, सभा, बैठका, मेळावे, मोठ-मोठी लांबलचक भाषणे हे सर्व निरर्थक व भूसा उफणून दाणे शोधण्रासारखे महामूर्खाचे काम आहे. बहुजन एक झाले तर आपल्राला देश सोडून पळावे लागेल. ब्राह्मण, बनिरा, राजपुत, ठाकूरचा एकही प्रतिनिधी निवडून रेणार नाही. म्हणून रा देशद्रोही लोकांनी 2004 पासुन इव्हीएम मशीनचा वापर सुरु केला असून ते सहजासहजी रद्द करणारच नाही. रासाठी सर्व बहुजनांनी संघटीतपणे देशभर जनआंदोलन उभे करण्राची, रस्ते बंद करण्राचे, जातीवाद सरकारचे प्रतिनिधी रांना गांव शहरात प्रवेश करण्राचे बंद करावे लागेल. मशीन बुथवर न रेऊ देण्राचे किंवा आल्रा तरी फोडण्राचे, फेकण्राचे व मतदानावर व शासनावर बहिष्कार टाकण्राचे काम संघटितपणे करण्राची अनिवार्रता आहे. बहुजन नेते संघटित होत नसेल तर त्रांच्रावर सुध्दा बहिष्कार टाकण्राची मोठी गरज आहे. रिपब्लीकन पक्ष, बहुजन समाज पक्ष, बामसेफच्रा सर्व शाखा व संघटना व इतर समविचारी शाखा संघटित झाल्राशिवार मनुवादाच्रा गुलामीतुन बाहेर पडण्राचा दुसरा मार्ग नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. तथागत बुध्दाच्रा अनुरारींचे शासन संपल्रानंतर देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी राज्र केले. रा सर्व विदेशी आक्रमकाच्रा शासकाशी संगनमत करुन ब्राह्मणांनी भागीदारीने राज्र केले. रा काळात ब्राह्मणांनी एकही विदेशी शासकांचा विरोध केला नाही व स्वातंत्र्राची सुध्दा मागणी केली नाही. कारण ब्रिटिशांव्रतिरिक्त एकाही विदेशी शासकाने ब्राह्मणी धर्मव्रवस्थेशी छेडछाड अथवा हस्तक्षेप केला नाही. विदेशी शासकांनी बहुजनांना सुध्दा ब्राह्मणी गुलामीतुन मुक्त करण्राचे काम केले नाही. पण ब्रिटिशांनी जेव्हा मानविर दृष्टीने बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतुन व ब्राह्मणांनी लादलेल्रा गुलामीतुन बहुजनांना मुक्त करण्राचे कार्र सुरु केले. तेव्हा मात्र ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्रा विरोधात स्वातंत्र्राचा लढा सुरु केला. धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप न करता ब्राह्मणांनी भारतातच राज्र करावे अशी ब्राह्मणांची इच्छा होती पण ब्रिटिशांच्रा स्वातंत्र्रावर संकटे रेण्राची शक्रता झाल्रामुळे ब्रिटिश कंपनीला ब्राह्मणांच्रा हाती देश सत्ता हस्तांतराच्रा स्वरुपात सोपवून भारत देश सोडावा लागला. ब्रिटिश कंपनीने सत्ता ब्राह्मण, मुस्लिम व सर्व अस्पृश्र म्हणजे बहिष्कृत, बहुजनांमध्रे विभाजित करण्रात रावी असे आदेश दिले होते. पण षडरंत्रकारी, मनुवादी, वर्ण व्रवस्थावादी मोहन करमचंद गांधी, पंडीत नेहरु, राजेंद्रप्रसाद, टिळक, आगरकर, सरदार पटेल वगैरे विकृत बुध्दीवाल्रांनी मुस्लिमांना स्वतंत्र पाकीस्तान देवून सर्व बहिष्कृतांना हिंदु धर्माचे अनुरारी जबरदस्तीने ठरवून त्रांना वार्‍रावर सोडले. प्रधानमंत्री पदासाठी ब्राह्मणी दलाल सरदार पटेल खरा लारक हक्कदार असतांनाही, नंग्रा गांधीने त्रांना प्रधानमंत्री न बनविता पंडीत नेहरुला बनविले व सत्ता ब्राह्मणांच्रा स्वाधीन करुन बहुजनांना स्वतंत्र मतदार संघ न देता आजपर्रंत गुलाम बनवून ठेवलेले आहे. खरे म्हणजे वरील सर्व ब्राह्मणांच्रा डॉ. बाबासाहेब लिखित घटनेलाच विरोध होता. पण सत्तेसाठी उतावीळ झालेल्रा ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्रा दबावामुळे घटनेचा स्वीकार करुन सत्ताधारी बनले व बाबासाहेबांच्रा मागणी प्रमाणे अधिकार न देता सत्ता बळकावली. सत्ता व प्रस्थापितांच्रा संख्राबळामुळे, बहुजनांच्रा असंघटितपणामुळे, दुर्बळपणामुळे डॉ. बाबासाहेब हतबल झाले व पुणे करार नाईलाजाने स्वीकारुन सत्ता जातीवाद्यांच्रा हाती सोपविली. डॉ. बाबासाहेब ओबीसीच्रा अधिकारासाठी शेवटपर्रंत लढत राहिले. परंतु आरक्षण मिळाले नाही. रासाठी बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला व 340 कलमावर समाधान मानावे लागले. सर्व बहुजनांना डॉ. बाबासाहेबांनी केलेल्रा त्रागाची आज जाणीव नाही. रा जाणीवा अभावी व गांधीने पुणे करारासाठी मजबुर केल्रामुळे त्राची फळे आज सर्व मागास वर्ग भोगत आहे. बहुजनांनी स्वातंत्र्रासाठी व बहुजनांच्रा मुक्ती लढ्यासाठी केलेल्रा त्रागाचा खरा इतिहास वाचण्राची व कृतज्ञता व्रक्त करण्रासाठी तसेच त्रांचे स्वप्न पूर्तीसाठी संघटित बनून शत्रुशी संघर्ष करण्राची खरी गरज आहे. गांध, नेहरु, प्रसाद, सरदार, टिळक, आगरकर, रा सर्वांनी घटनेला पूर्ण स्वरुप देत असतांना आरक्षण, मताधिकार, स्वतंत्र मतदार संघ, रोग्र प्रतिनिधीत्व रा सर्व बाबींना विरोध करीत होते व तेच आज हे सर्व अधिकार काढून घेऊन बहुजनांना 1947 पूर्वीसमान गुलाम बनविण्राचे खेळ खेळत आहे. सर्व बहुजन जागृत होईल की गुलाम बनून राहतील राच बाबत मी सतत विचार करत राहतो व चिंतेत राहतो. जर भारत - जर संविधान जर जवान - जर किसान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments