तथागत बुध्द के अमर विचार

तथागत बुध्द के अमर विचार

तथागत बुध्द के अमर विचार 1) भ. बुध्द की शिक्षामें मन सभी चीजोंका केंद्रबिंदू माना गया है। 2) मन ही सभी भलाईओ और बुराईओंका स्त्रोत है। 3) जो चीज वास्तवमें है, वह मन या चित्त है। आत्मा नहीं है। 4) मन ही सब का मुल है। मनही मालक, शासक और कारण है। 5) आदमी को अपने चित्तके चित्तमलोसें दूर रहनेका प्रयत्न करना चाहिए। 6) ज्ञानही सबसे बड़ा और श्रेष्ठ है। 7) ज्ञान लाभ है। ज्ञान का अभाव हानी है। 8) ज्ञान से भी अधिक महत्व शील को है। 9) समाज को श्रेष्ठतम आदमी चाहिए। योग्यतम नहीं। 10) ज्ञान अधिक न भी हो, शील मुख्य वस्तु है। 11) बिना शील की विद्या अत्यंत खतरनाक है। 12) शील की पवित्रताही संसारकी भलाई की आधारशीला है। 13) निर्मल बुध्दिकाही दुसरा नाम प्रज्ञा पारमिता है। 14) शील के बिना प्रज्ञा खतरनाक है। 15) प्रज्ञा विचार धर्म है। शील आचारधर्म। 16) प्रज्ञा आदमी के हाथ की दुधारी तलवार है। प्रज्ञाधारी शीलवान आदमी रक्षा करता है, परंतु शीलहीन व्यक्ति किसी की हत्या कर सकता है। 17) शील-सदाचार की सुगंध सब सुगंध से बढ़कर है। 18) धूप और चंदन की सुगंध कुछ ही दूर तक जाती है, किन्तु शील की सुगंध बहुत दूर तक जाती है। 19) शील कार्य करने के लिये स्वतंत्र छोडता है। नियम में स्वतंत्रता नहीं होती। 20) नैतिक नियम आदमी के भलाई के लिये है। 21) कुछ स्वभाविक प्रवृत्तियाँ जीव के जनम के साथ आयी है। कुछ प्रवृत्तिओंकों इतिहासने जनम दिया है। 22) शुभ प्रवृत्ती या शुभ संस्कारही किसीके स्थाई रुपसे अच्छा बने रहनेकी सबसे बड़ी गारंटी है। 23) जीवनको स्वभावसे दु:खरुप मान लेना होता है। 24) वर्तमान जीवन का सुख-दु:ख परिस्थितीका परिणाम होता है। 25) संसारमें दु:ख है और उस दु:खको नाश करनेका उपाय भी है। 26) आदमीमें एक बल है, एक शक्ति है, जिसे संकल्प शक्ति या इच्छा शक्ति कहा जाता है। 27) अपनी मुक्ती के लिये हर किसीको स्वयं अपने आपही प्रयास करना पडता है। 28) मुक्ती का मतलब निर्वाण है और निर्वाण का मतलब है, राग-द्वेष की आग का बुझ जाना। 29) निर्वाण शब्द का अर्थ है बुझ जाना। 30) अविद्याका विनाशही सम्यक दृष्टी कहलाती है। यह मिथ्या दृष्टीके विरोधीनी है। 31) सम्यक दृष्टीवाला जीव कर्मकांडकेक क्रियाकलाप और शास्त्रोंकी पवित्रताके मिथ्या विश्‍वाससे मुक्त रहता है। 32) समाधीका मतलब है, केवल चित्तकी एकाग्रता। 33) सम्यक समाधी एक भावात्मक वस्तु है। यह मनको कुशल कर्मोका एकाग्रताके साथ चिंतन करनेका अभ्यास डालती है। 34) अधिष्ठाण का मतलब है, अपने उद्देश तक पहुचनेका दृढ़ निश्‍चय। 35) करुणा का मतलब है, सभी मानवोंके प्रती प्रेमभरी दया। मैत्रीका मतलब है, किसी प्राणीओंके प्रती भ्रातृत्व भावना हो। 36) क्षमा सबसे बड़ा तप है। निर्वाण सबसे बड़ा सुख है। भूख सबसे बड़ा रोग है। 37) हर प्राणी कुछ भौतिक तत्वों और कुछ मानसिक तत्वों के मिश्रण से बना है। 38) ईश्‍वरमें विश्‍वास बड़ी खतरनाक बात है। 39) बुध्दि संगत और तर्क संगत बातही बुध्द वचन है। 40) अनिश्‍वरवाद और अनात्मवाद बुध्द धर्मकी विशेषता है। 41) तथागत किसी को मुक्ति नहीं देता, वह केवल मुक्ति पथका प्रदर्शक है। 42) प्रयास तो सभीको करना होगा। तथागत केवल पथदर्शक है। 43) सन्मार्ग पर चलनाही बुध्द शिक्षा का सार है। 44) सन्मार्ग थोडेसे ही लोगोंको सुखी बनाने के लिये नहीं है, वह सभीको सुखी बनानेका मार्ग है। 45) उच्च जीवनस्तर नहीं, बल्कि उच्च आचरण सुख का मुलमंत्र है। 46) जो अपनेको जीत लेता है, वह सच्चा संग्राम विजयी है। 47) विश्‍वकी गती चीजोंके मेलसे, किसी चीजके बनने, उनके खंड खंड हो जाने तथा फिर मिलने के आधारपर ही है। 48) अच्छे जीवन के पाच मानदंड है। 1) किसी प्राणी की हिंसास न करना 2) चोरी न करना तथा किसीकी चीजोंपर अपना अधिकार न जमाना 3) व्याभिचार न करना 4) असत्य न बोलना 5) नशिली चीजोंका ग्रहण न करना। 49) कानून तीन प्रकार का होता है। 1) जड़ पदार्थ का कानुन 2) जड़ पदार्थ के समुह का कानुन 3) शक्तिका कानुन 50) वेदोंमें हमे देवताओंकी प्रार्थना, पूजा, प्रशंसा, देव-दानओंकी दुश्मनी, यज्ञयाग, क्षेत्रदर्शन, अवतार, कर्मकांड, दैव, ज्योतिष कर्मफल, धर्माज्ञा आदि मिलती है। त्याग, चित्तकी पवित्रता, नैतिकताके बारेमें कुछ भी नहीं कहा गया है। 51) परा-प्राकृतिकमें विश्‍वास अधर्म है। 52) ईश्‍वरमें विश्‍वास अधर्म है। 53) ब्रम्ह सायुज्यपर आधारित धर्म मिथ्या धर्म है। 54) आत्मा में विश्‍वास अधर्म है। 55) यज्ञ (बलि-कर्म) में विश्‍वास अधर्म है। 56) कल्पनाश्रित विश्‍वास अधर्म है। 57) धर्मकी पुस्तकोंका वाचन मात्र अधर्म है। 58) धर्मकी पुस्तकोंको गलती की संभावनासे परे मानना अधर्म है। 59) धर्म तभी सद्धर्म कहलाता है, जब वह प्रज्ञा की वृध्दि करे। 60) धर्म तभी सध्दर्म है, जब वह सभी के लिये ज्ञान का द्वार खोल दे। 61) धर्म तभी सध्दर्म है, जब वह यह भी शिक्षा देता है कि, केवेल विद्वान होना पर्याप्त नहीं, इससे आदमी ‘पंडिताऊपण’ की और अग्रेसर हो सकता है। 62) धर्म तभी सध्दर्म है, जब वह सिखाता है की, जिस चीज की आवश्यकता है, वह प्रज्ञा है। 63) धर्म तो तभी सध्दर्म है, जब वह सिखाता है की, जिस चीज की आवश्यकता है, वह ‘प्रज्ञा’ है। 64) धर्म तभी सध्दर्म है, जब वह शिक्षा देता है कि, केवल प्रज्ञा भी अपर्याप्त है। इसके साथ शील अनिवार्य है। 65) धर्म तभी सध्दर्म है, जब वह यह शिक्षा देता है की, प्रज्ञा और शील के साथ साथ करुणाको होना भी अनिवार्य है। 66) धर्म तभी सध्दर्म हो सकता है, जब वह शिक्षा दे कि, करुणा से भी अधिक मैत्री की आवश्यकता है। 67) धर्म तभी सध्दर्म हो सकता है, जब वह तमात सामाजिक भेद-भावोकों मिटा दे। 68) धर्म तभी सध्दर्म हो सकता है, जब एक आदमी और दूसरे आदमी के बीच की तमाम दिवारोंको गिरा दे। 69) धर्म तभी सध्दर्म है, जब वह यह शिक्षा दे की, किसी आदमी के जनम से नहीं, बल्कि उसके कर्म से ही उसका मूल्यांकन किया जाना चाहिए। 70) धर्म तभी सध्दर्म है, जब वह आदमी और आदमी के बीच समानताके भाव की अभिवृध्दी करे।ेे पंचशील (गुण अथवा नियम, तत्व) 1) प्राणीमात्राची हत्या न करणे, इजा न करणे, अलिप्त राहणे. 2) चोरी करण्यापासून अलिप्त राहणे. 3) व्याभिचारापासून अलिप्त राहणे. 4) खोटे अथवा मिथ्य बोलण्यापासून अलिप्त राहणे. 5) मद्यपान करण्यापासून अलिप्त राहणे. अष्टांगिक मार्ग- 1) सम्यक दृष्टी 2) सम्यक संकल्प 3) सम्यक वाचा 4) सम्यक कर्मान्त 5) सम्यक आजीविका 6) सम्यक व्यायाम 7) सम्यक स्मृती 8) सम्यक समाधी. अर्थविस्तार- 1) अंधविश्‍वासापासून व भ्रमापासून मुक्त असलेली दृष्टी. 2) बुध्दिमान मनुष्याला योग्य असे उच्च विचार. 3) सत्यमुक्त, दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी. 4) शांत, प्रामाणिक व शुध्द असलेले कर्म. 5) कुणालाही दु:ख न देणारी व प्रामाणिक अशी उपजीविका. 6) स्वत:ला वळण लावण्याचा व स्वत:वर ताबा मिळविण्याचा व्यायाम (प्रयत्न) 7) मन नेहमी जागृत आणि सावध ठेवणे. 8) जीवनातील सत्याविषयी सखोल मनन चिंतन करणे. चार आर्यसत्य- 1) दु:खाचे अस्तित्व 2) दु:खाचे कारण 3) दु:खाचे निवारण 4) दु:ख निवारण्याचा मार्ग भगवान बुध्दांचा उपदेश- 1) हत्या करु नका 2) चोरी करु नका 3) व्याभिचार करु नका 4) खोटे बोलू नका 5) निंदा करु नका 6) कठोर वचने बोलू नका 7) वृथा बोलण्यात वेळ वाया घालवू नका 8) दुसर्‍याच्या संपत्तीची आशा धरु नका. 9) इर्षा किंवा द्वेष बाळगू नका. 10) न्यायनीतीने विचार करा. पुण्यकृत्ये 1) सत्पात्री दान करा 2) नीतीनियमांचे पालन करा 3) सद्विचार मनात येतील आणि त्याचा विकास होईल असे वळण मनाला लावा 4) दुसर्‍याची सेवा व सुश्रूषा करा 5) माता-पित्यांचा व अन्य गुरुजनांचा आदर करा आणि त्यांची सेवा करा 6) आपल्या पुण्याचा काही वाटा दुसर्‍याला द्या 7) दुसरे जे काही पुण्य देतील त्याचा स्वीकार करा 8) सतधर्माच्या सिधान्ताचे नित्य श्रवण करा. 9) व प्रचार करा 10) दोष सुधारा. जो धर्म चांगली कपडे घालु देत नाही. तांबे-पितळांची भांडी वापरु देत नाही. जमीनदार अथवा जमीन मालक होऊ देत नाही. जानवे वापरु देत नाही. बुट-पायमोजे घालु देत नाही. अस्वच्छ कामे म्हणजे झाडलोट करायला लावतो, मेलेली जनावरे ओढायला लावतो व त्यांचे मांस खायला मजबूर बनवितो, शौचास पाणी नेऊ देत नाही. जोहार न घातल्यास मारहाण करतो. मिष्ठान्न व पौष्टिक आहार खाऊ देत नाही, उष्टे व शिळे अन्न खाऊ घालतो. पंगतीत व आसनावर बसू देत नाही. मोलमजूरी व नोकरी मिळू देत नाही, रानातून गुरे जाऊ देत नाही, घर बांधू देत नाही, घराला रंगरंगोटी करु देत नाही. घोड्यावर बसू देत नाही, मिरवणूक काढू देत नाही, सार्वजनिक ठिकाणी येऊ देत नाही, सार्वजनिक वाहनात फिरु देत नाही, सार्वजनिक पाणवठ्यावर येऊ देत नाही. हॉटेल, धर्मशाळेत येऊ देत नाही. मंदिरात प्रवेश देत नाही. शिक्षण घेऊ देत नाही. श्रवण-पाठांतर करु देत नाही. शस्त्र धारण करु देत नाही. सैन्यात प्रवेश देत नाही. गावात राहू देत नाही. मौतही करु देत नाही. सावली पडू देत नाही. रस्त्याने चालु देत नाही, थुंकूही देत नाही. गुरांची कदर करतो पण माणसांची कदर करीत नाही. गुन्ह्याबद्दल अंग-भंग करतो किंवा कापतो, जीवे मारतो, फरफटत रक्तबंबाळ होईपर्यंत ओढतो. उलटे टांगून धूर देतो, अशा गुन्ह्याबद्दल सुळावर लटकवित असे तोंडात, कानात तेल, शेंदूर, तप्त धातुचा रस ओततो, कडेलोेट करतो. विरोधात अपशब्द बोलू देत नाही, खरी साक्ष देऊ देत नाही. दु:खाची काळजी घेत नाही, उलट दु:ख देण्यात आनंद मानतो, गुलामीचे जीवन जगू देतो. लुटतो, शोषण करतो, हिसकावून घेतो. मनात येईल त्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवतो. एका स्थळी कायम निवास करुन राहू देत नाही. रस्ते देत नाही. उजेड देत नाही. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक हक्क मिळू देत नाही. दहशत निर्माण करुन, धमकी देवून फुकट राबवून घेतो. घेतलेले साहित्य परत देत नाही. कुत्रे, डुकरे, गाढव, मांजराशिवाय अन्य पशुवर मालकी देत नाही. दाग-दागिने वापरु देत नाही. श्रृंगार करु देत नाही. कारखानदारी, उद्योग, व्यापार करण्यासाठी आपणास समर्थ बनू देत नाही किंवा संधी देत नाही. बहुजन निर्मित वस्तुला भाव देत नाही. त्यांच्याद्वारा निर्मित वस्तुंचे भाव अनेक पटीने वाढवून लुट करतो. अधिक कर लावतो. कर वसूल करतांना न दिल्यास बायको पाठीवर बसवितो, मानेवर बसवितो. पाठीवर-मानेवर मोठा दगड ठेवतो. मिरचीचा धूर देतो. गुप्तांगाला मिरची लावतो किंवा चटके देतो. राखेचा तोबरा देतो. मिरचीचा धूर देतो. चाबकाचे फटकारे देतो. अंग सोलून अथवा फोडून काढतो. आदराने वागवित नाही. प्रेमाने बोलत नाही. रोटी-बेटी व्यवहार ठेवत नाही. कमरेला झाडू बांधी, न्याय तर कधीच देत नाही. स्पर्श करु देत नाही. अनावश्यक शिवीगाळ करतो, दोष देतो, बदनाम करतो, शुद्र म्हणून तुच्छ समजतो असा कोणताही धर्म हा बहुजन समाजाचा धर्म कसा होऊ शकतो? शुद्राने अथवा बहुजनाने कष्टाने निर्मित सर्व वस्तु चालतात, त्यांची सेवाही मान्य असते पण त्यांच्या दु:खाची, अडचणीची, व्यवस्थेची तो धर्म पर्वा करीत नसेल तर तो त्यांचा धर्म कधीही असू शकत नाही. रात्री 11 वा. व सकाळी 3 वा. ठाण्यावर हजर राहण्याची सक्ती करणे, चोरी करायला लावून चोरीचा माल हडप करतो, खोटे बोलायला लावतो.

G H Rathod

162 Blog posts

Comments