कृतघ्न, बेईमान, स्वार्थी, समाज व राष्ट्रदोही बहुजन

कृतघ्न, बेईमान, स्वार्थी, समाज व राष्ट्रदोही बहुजन

ज्या देशातील लोक अविचारी, बुध्दिहीन, बौध्दिक, मानसिक गुलाम, धर्मांध, सत्याला असत्य माननारे, हट्टवादी, हेकट, विज्ञान व निसर्गाला न समजणारे, आपल्या पूर्वजांचा व स्वत:चा स्वाभिमानी, गौरवशाली इतिहास न जाणणारे, स्वयं घात करुन घेणारे, आपल्या संततीच्या भविष्याचा विचार न करणारे, संततींना गुलामीच्या बंधनात बांधणारे, स्वार्थी, स्वसुख शोधणारे, गुलामीतच आनंद मानणारे असतात, असे सर्व लोक पशुवृत्तीचे अथवा त्याहीपेक्षा अति क्षुद्र आणि महामूर्ख असतात, हे त्रिकाल सत्य मानावे लागेल. आर्य आगमन पूर्वीचा सिंधु सभ्यतेचा काळ व तथागत बुध्दाच्या शासन काळापासून सम्राट अशोकाच्या काळापर्यंतचा काळ वगळून 15 ऑगष्ट 1947 पयर्र्ंतच्या काळात सर्व बहुजनांनी पशुपेक्षाही जास्त वेदना, यातना आणि दु:खे भोगली आहे, याला इतिहास साक्षी आहे. छ. शिवाजींच्या काळात देशातील काही क्षेत्रात बहुजनांच्या काही यातना कमी झाल्या असतील. तद्नंतरच्या काळातही यातना पूर्ववत चालुच होत्या. बसवेश्‍वरानंतरच्या सर्व संताच्या भट-ब्राह्मणमुक्तीच्या आंदोलनामुळे व छ. शिवाजी, शाहु, म. फुले यांच्या विचाराच्या विचार वारसामुळे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वकुटुंबाची पर्वा न करता उच्च शिक्षण घेऊन ब्राह्मणी अन्याय, अत्याचार, छळ ब्रिटिशांच्या नजरेत आणुन दिले नसते व या घटनातज्ञानी बहुजन हिताची घटना बनविली नसती तर आजपर्यंत सर्वच सर्व बहुजन संपले असते अथवा संव्हार केल्या गेले असते. वेठबिगार बनले असते किंवा विदेशात ढोरांप्रमाणे विकले गेले असते. कुत्र्या मांजराप्रमाणे कुठेही मारुन फेकले गेले असते. खैरलांजी व मॉब लिचिंग सारखे प्रकार दररोज घडून बहुजन समाज आज संपुष्टात आला असता. शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवास, संरक्षण, आजचे लोकशाहीचे हक्क, अधिकार, संधी, सन्मान कोणालाही मिळाले नसते. सगळे बहुजन गांवाबाहेर, जंगलात, आभाळाच्या सावलीखाली, उघडे-नागडे राहून कुपोषणाने संपले असते. जंगली पशु व पक्ष्यांचे भक्ष्य ठरले असते. मनुस्मृती या ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार ब्राह्मणी धर्मग्रंथ ऐकणार्‍या, वाचणार्‍या, विरुध्द वागणार्‍यांच्या कानात तप्त शिसे, तप्त सळई ओतले, खुपसले गेले असते. डोळे काढले गेले असते, हातपाय तोडले गेले असते, आई-बहिणी, लेकी, सुनांच्या उघड्यावर सर्वांसमोर इज्जत लुटली गेली असती, माता भगिनींना विनावस्त्र फिरावे लागले असते. संरक्षक पुरुष मंडळींचा संव्हार करण्यात आला असता. मनुस्मृतीचे नियम भंग करणार्‍याच्या गुप्तांगात लाकुड खुपसले गेले असते. गुप्तांग व डोळ्यात मिरचीची भुकटी भरली गेली असती. हिंस्त्र पशुसमोर फेकले गेले असते. इमारतीच्या पायात दाबले व हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले असते. तथागत बुध्द व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब जन्मास आले नसते व ब्रिटिशांची सहानुभूती व मुस्लिमांचे सहकार्य मिळाले नसते तर बहुजनांचा एक माणुस सुध्दा आज रोजी बियानासाठी उरला नसता. 1990 नंतर ब्राह्मणांचे वर्चस्व सर्व क्षेत्रात पक्के झाल्यानंतर ब्राह्मण शासक वर्ग सर्व बहुजनांना मनुस्मृती धर्मग्रंथाच्या मार्गाने नेण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीच्या मार्गाने नेण्याची त्याची पुर्ण तयारी झालेली आहे. यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे घटना जाळणे, आरक्षण बंद करणे, अ‍ॅट्रासिटी कायदा रद्द करणे, सर्व सरकारी व सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे, शैक्षणिक धोरणात बदल करुन सर्व बहुजनांना निरक्षर, निर्धन, साधनहीन बनविणे, भूमि अधिग्रहण कायदा बनविणे, विशेष आर्थिक क्षेत्र निर्माणच्या माध्यमाने देशी विदेशी ब्राह्मण बनियांना कंपन्यांची परवानगी देऊन देशाच्या सर्व भूभागावर ब्राह्मण, बनिया, राजपुत, ठाकुर वगैरेचा कब्जा बसविणे, देशी गुंतवणूक बंद करुन विदेशी थेट गुंतवणूक करणे, विदेशी कायदे लागू करणे. मॉल्सच्या माध्यमाने बहुजनांचे सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने बंद करणे, नोकर कपात व ठेकेदारी आणि विना स्पर्धा परीक्षा भरती करणे, बहुजनांचे आरक्षण बंद करुन संतांना मानधन देणे, संरक्षण व त्यांच्या हाती सत्ता देणे, हिंदू मंदिरे निर्माण कार्य मोठ्या प्रमाणावर करणे, इतर धर्मियांचे सर्व मंदिर व प्रेरणा प्रतिक व स्थळे नष्ट करणे, बहुजन साहित्यावर बंदी आणने, एवढेच नव्हे तर बहुजन विचारवंतांच्या हत्या घडवून आणने, निरापराध बहुजनांना जेलमध्ये टाकणे व अपराधी सवर्णांना, प्रस्थापितांना संरक्षण देणे. अमर्याद बँक कर्ज देऊन त्यांना विदशात पळविणे. सार्वजनिक बँक जमा रक्कमेचा व रिझर्व बँक निधीचा दुरोपयोग करणे, विदेशी आयात-निर्यातीमध्ये व खरेदीमध्ये दलाली करणे, शेतकरी कामगारावर अन्याय, अत्याचार वाढविणे. महागाई वाढवून सतत वेतनवाढ करुन कष्टकरींवर ओझे वाढविणे, आमदार खासदारांच्या पगार व निवृत्ती वेतनावर अमर्याद खर्च करणे. उद्योगपती, अधिकारी मंत्रीच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण न ठेवणे. या सर्व घटना बहुजनांच्या व बहुजन प्रतिनिधीच्या डोळ्यासमक्ष मनुस्मृतीच्या उद्देशानुसार ठरत आहे. नोटबंदी व जीएसटीच्या माध्यमाने जातीवादी सरकारने अधिकारहीन बहुजनांना प्रचंड अडचणीत आणले असुन तोंड दाबून बुक्कीचा मार सुरु केलेला आहे. बैल बुध्दीचे बहुजन प्रतिनिधी मात्र या सर्व अन्यायाच्या विरोध न करता ब्राह्मणवादी समोर कुत्र्यासारखी शेपुट हलवित आहेत. तुकड्यासाठी लाळ गाळीत आहे. आपल्या सर्व बहुजनांना तथागत बुध्द, बहुजन परिवर्तनवादी संताच्या आंदोलनाचा, भट-ब्राह्मणमुक्ती आंदोलनाचा, छ. शिवाजी, शाहु, संभाजी, अहिल्याबाई, सम्राट अशोक, म. फुले, डॉ. आंबेडकर, मा. कांशीराम यांनी केलेल्या क्रांतीचा, त्यागाचा, बलिदानाचा विसर पडलेला असुन मोदी सरकारने सर्व बहुजनांची भरलेली नाव मध्य समुद्रात उभी केलेली असुन एक जोरदार धक्का देवून समुद्रात बुडविण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठीच उपरोक्त सर्व बहुजन घातक नीतीचा अवलंब भाजप सरकारने 1990 नंतर अवलंबली असुन त्याचा उद्देश पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. ही मोहिम पूर्ण करण्यासाठी मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून सतत परदेश दौरे करीत असुन आम्ही ब्राह्मण वर्ग आपलेच भाऊबंद असुन बहुजनांचा संहार करुन त्यांच्या जागी आपण सर्व ब्राह्मण सुखाने राहण्यासाठी निमंत्रण देत आहे व आम्हालाही आपल्या देशात राहण्याची परवानगी मिळावी असा प्रचार प्रसार करीत आहे. विदेशी हजारों कंपन्यांना भारतात बोलावणे हा याच वचनपूर्तीचा मोठा भाग असुन बहुजनांनी आतापर्यंत कष्टाने कमवलेली सर्व साधन संपत्ती मोदी अनेक विदेशी देशात नेऊन लपवित आहे. भागीदारीचे करार करीत आहे. बहुजनांचा भारत देश हा रिकामा डबडा राहणार असून एक एक भाग विकून ब्राह्मणांच्या हजारों पिढ्या भारतात व भारताबाहेर विनाकष्ट भोगवादी जीवन जगत राहणार आहे. बळी तो कान पिळी हा निसर्गनियम ब्राह्मणवाद्यांचे आद्य ध्येय असल्यामुळे हे सर्व घडून येत आहे, घडणार आहे. सर्व बहुजन मात्र ब्राह्मण व हिंदु धर्माची भाटगीरी, दलाली, चमचेगीरी व गुलामी करीत आहे. डॉ. बाबासाहेबांनी गुलामांना गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे गुलाम बहुजन बंड करुन उठेल असे सर्वांना सांगितले होते. पण गुलामांना गुलामीची जाणीव असुनही तो आज बंड करुन उठण्याऐवजी थंड बणून गुलाम करणार्‍याचे तळवे चाटत फिरत आहे. डॉ. बाबासाहेबांनी हे ही सांगितले होते की, शिका, संघटित व्हा, सत्ताधारी जमात बना आणि मोक्याच्या जागा, पदे, क्षेत्र ताब्यात घ्या. आपले बहुजन शिकले, पण सर्वच हुकले, संघटित होऊन सत्ता हाती घेण्याऐवजी आपसात भांडत आहे व शत्रुला धडा शिकविण्याऐवजी त्यांच्यासमोर गोंडा घोळत आहे. विकले जात आहे व सर्व महामानवांचे स्वप्न भंग करुन गुलामीतच सुख आनंद व समाधान मानत आहे, ही एक मोठी शोकांतिका व निर्लज्जपणाचा कळस, स्वाभिमानशुन्यता व महापुरुषाचा महान अपमान आहे. महामानवाच्या त्याग, बलिदान व स्वप्नांची माती केल्यासमान महा अपराध आहे. तथागत बुध्दापूर्वी व आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी भारतात 27 बुध्द होऊन गेल्याची नोंद आहे. भारताचा मुळ निवासी (बहुजन समाज ) या सर्व 27 बुध्दाचा आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी अनुयायी होता. परंतु इ.स.पूर्व 1500 च्या जवळपास मुळनिवासी बहुजनांचा लढाईत पराभव करुन ब्राह्मणांनी सत्ता हाती घेतली व तथागत बुध्दाच्या अस्तित्वापर्यंत त्यांनी 27 बुध्द प्रणित मुळनिवासींची, बहुजनांची सभ्यता, संस्कृती, इतिहास, साहित्य, पुर्वज सर्वांना नष्ट करुन ब्राह्मणी संस्कृती निर्माण केली. तथागत बुध्दानी इ.स.पूर्व 400 मध्ये धम्माची (नैतिक तत्वाची) स्थापना करेपर्यंत बहुजन ब्राह्मणी सत्ता, संस्कृती, संस्कार यामुळे बुध्द तत्वज्ञान विसरुन ब्राह्मणी धर्म, संस्कृती ही आपली संस्कृती व धर्म आहे असे समजु लागले. परंतु 28 साव्या तथागत गौतम बुध्दांनी ब्राह्मणी सभ्यता, धर्म नष्ट करुन पुन्हा प्राचीन सिंधुकालीन पूर्व 27 बुध्दांची संस्कृती, सभ्यता, तत्वज्ञान, सिध्दांत स्थापित करुन पुन्हा मुळनिवासी बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतुन मुक्त केले हा सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. तथागत बुध्दानंतर बुध्दतत्वीय सम्राट अशोकचा नातु बृहद्रथापर्यंत सर्व काही धम्मानुसारच चालु होेते. परंतु इ.स. पूर्व 185 मध्ये बृहद्रथच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथचा खून करुन धम्माविरुध्द प्रतिक्रांती घडवून आणली व पुन्हा ब्राह्मणी सत्ता, संस्कृती, धर्म प्रबळ केला. इ.स.पूर्व 185 ते इसवीसन 1947 पर्यंत देशावर अंशत: काही भागावर (पूर्ण भारतावर नव्हे) साडेतीन टक्के ब्राह्मणांचीच सत्ता चालु होती व आजही ब्राह्मणांची सत्ता चालु आहे. इ.स.पूर्व 185 पासून तर इसवी सन 1947 पर्यंत ब्राह्मण सत्तेच्या काळात अनेक विदेशी आक्रमणे झाली. या आक्रमकांमध्ये अरब, तुर्क, पोर्तुगीज, ग्रीक, डच, फ्रान्सीस, मुगल, मुस्लिम पठाण, ब्रिटिश अशा अनेकानेक आक्रमकांचा समावेश होता. ब्राह्मणांना या आक्रमकांचा सामना कधीच करता आला नाही. या सर्व आक्रमकांशी संधी, करार, सल्ला, पराभव पत्करुन ब्राह्मणांनी हिस्सेदारी अर्थात भागीदारी ठेवून त्यांच्या अंकीत राहुन, गुलाम बनून उदरनिर्वाह केला. या एवढ्या मोठ्या दिर्घकाळात भारताचा मुळनिवासी बहुजन वर्ग हा ब्राह्मणांचा गुलाम तर होताच पण याच बरोबर विदेशी आक्रमकांचा सुध्दा गुलाम होता. बहुजन समाज शिक्षण, सत्ता, संपत्ती, साधने या सर्वांपासून वंचित व निष्प्रभ होता. गुलामीमुळे ब्राह्मणी धर्माच्या मनुस्मृती ग्रंथाच्या नियमामुळे बहुजन मुळनिवासीवर अनंत अन्याय, अत्याचार,निरक्षरपणा, बेरोजगारी, उपासमार, अन्न, वस्त्र, निवारा अभावी पशुपेक्षाही भयान हाल झाले होते अशा वेळी ज्या धर्म, संप्रदाय, पंथ, जनसमुदायांनी बहुजनांना आश्रय, सहारा, मदत दिली अशा लोकांचे म्हणजे इसाई, मुस्लिम, बौध्द, शिख वगैरेची जीवनशैली त्यांनी स्वीकारली. भारताचे एवढे पतन केवळ ब्राह्मणवाद व मनुस्मृतीमुळे झाले व अखंड भारताचे अनेक तुकडे झाले व साधन संपत्ती विदेशी कडून लुटली गेली. विदेशी आक्रमकांपूर्वी व बहुजनाच्या ब्राह्मणी गुलामीच्या काळात ब्राह्मण वर्गांनी मनसोक्त सुख भोगले. परंतु विदेशी आक्रमकांच्या काळात त्याची थोडी हवा निघून गेली. ब्राह्मणांच्या बहुजन गुलामीप्रमाणे हे ब्राह्मण सुध्दा विदेशींचे गुलाम बनले. हिस्सेदारीने स्वाभिमानशुन्य जीवन जगु लागले. विदेशी शासनामुळे बहुजन व ब्राह्मण या दोघांच्याही वाट्याला गुलामी आली. परंतु बहुजनांची गुलामी ही दुहेरी राहिल्यामुळे बहुजनांना कठिण यातना भोगाव्या लागल्या. पुढे ब्रिटिशांच्या काळात इ.स. 1600-1700 नंतर बहुजनांना ब्रिटिशांच्या मानवतावादी वागणुकीमुळे मोकळा श्‍वास घेण्याची संधी मिळाली. ब्रिटिशांनी ब्राह्मणांचे लाड कमी केले. त्यांच्यावर दबाव टाकला व ब्राह्मणांकडून बहुजनांवर होणारे सर्व अन्याय, अत्याचार दूर करण्याचे प्रयत्न करुन बहुजनांना शिक्षण, रोजगार, नोकर्‍या देवून मानवी जीवन जगण्यास भरपुर मदत केली. मनुस्मृतीचे कायदे बंद करुन भारतीय कायदा संहिता बनविली. ब्रिटिशांच्या या मानवी नीतीमुळे बहुजनात अनेक समतावादी व गुणवत्ताधारी नेतृत्व तयार झाले. छ. शिवाजी, शाहु, म. फुले, डॉ. आंबेडकरांसारखे महामानव हे ब्रिटिशांच्या धोरणाचीच देण आहे. या महामानवांनी व समकालीन दुसर्‍या अनेक बहुजन हितचिंतकांनी त्यांच्या त्याग, बलिदानातुन जे महान कार्य केले ते सर्व अविस्मरणीय आहेत. पण कृतघ्न बहुजन समाज आज रोजी या सर्वांचे उपकार विसरुन शत्रुंना आपला हितचिंतक समजून शत्रुंचे समर्थन आणि सहकार्य करीत आहे ही अति वेदनादायक घटना आहे. बहुजनांच्या या अज्ञानी व विकृत बुध्दीमुळे सर्व बहुजनांवर पुन्हा भयंकर गुलामीची पाळी येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. भाजप, आर.एस.एस., हिंदु परिषद, शिवसेना आणि इतर सर्व ब्राह्मणवादी संघटना फक्त बहुजनांमध्ये बेबनाव व फुट पाडण्याची, आपसातील भांडणाची वाट पाहत आहे. ब्राह्मणी विषकन्या ज्या ज्या बहुजनांच्या राण्या आहेत, ते सर्व काही अपवाद वगळता सर्वच ब्राह्मणवादासमोर लोटांगण घालत असून कुर्‍हाडीचे दांडे बनलेले आहेत. काही तर हेरगीरी करुन बहुजनांचा नाश करण्यात व शत्रुचे गुणगान निर्लज्जपणे करीत आहेत. शिवाजी, शाहु, फुले, आंबेडकर जन्मास आले नसते तर बहुजनांचे काय झाले असते, याची कल्पना सुध्दा करणे अशक्य आहे. केवळ बुध्द, छ. शिवाजी, रा. शाहु, म. फुले, पेरीयार रामास्वामी, डॉ. आंबेडकर, मा. कांशीराम, रोहिदास वगैरे महामानवांच्या विचार व त्यागाच्या बळावर आपल्याला आजचे दिवस पहायला मिळत आहे. विश्‍वरत्न व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या सहयोगाने शिक्षणाचे, नोकरी, व्यवसाय, देशात कुठेही राहण्याचे, मतदानाचे, प्रतिनिधत्वाचे, शिवाशिवी न पाळण्याचे, जाती, धर्म, संप्रदाय भेद न पाळण्याचे, धार्मिक स्वातंत्र्याचे, संपत्ती धारण करण्याचे असे अनेक अधिकार घटनेद्वारे सर्व बहुजनांना मिळवून दिले. मागील हजारो वर्षांपासून, सवर्ण, प्रस्थापित जाती वर्णवादी हिंदु धर्मवाद्यांनी वरील सर्व अधिकार बहुजनांना पूर्णपणे नाकारलेले होते. परंतु हे सर्व अधिकार डॉ. आंबेडकरांनी आपल्या बुध्दी बळावर व बुध्दी चातुर्यावर घटनेतील सर्व बहुजन अधिकारावर सवर्णांशी चर्चा करुन सवर्णांच्या विरोधाला न जुमानता मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर बहुजनवादी घटना व घटनेतील अधिकारही बनविले गेले नसते. मनुवादी घटनेद्वारे आजचे प्राप्त वरील सर्व बहुजन कल्याणकारी, समतेचे अधिकार नाकारले गेले असते व ब्राह्मणी मनुवादी घटना अमलात आणली गेली असती व यामुळे बहुजनांची हजारो वर्षांची ब्राह्मणांची गुलामी कायम राहिली असती. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक मागणीला सवर्ण, ब्राह्मणवादी घटनेवरील चर्चे प्रसंगी कठोर विरोध करीत होते. एस.एस.टी. च्या मागण्या बाबासाहेबांनी ब्रिटिश शासन काळातच मान्य करुन घेतल्या होत्या. इतर मागास वर्गांच्या मागणी व मंजूरीसाठी बाबासाहेब लढत होते. परंतु पंडीत नेहरु, म. गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, टिळक, आगरकर या सर्वांनी जमून जोरदार विरोध केला होता. घटनेला सुध्दा विरोध केला होता. पण ब्रिटिश शासकांनी घातलेल्या अटीमुळे व बुध्दी चातुर्यापुढे कोणाचाही विरोध टिकला नाही. कारण बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड व कोल्हापुरचे राजे शाहु महाराज यांच्याकडून झालेल्या आर्थिक मदतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात जाऊन उच्च शिक्षित आणि प्रचंड बुध्दीमत्ता घेऊन आले होते. तोपर्यंत बाबासाहेब इतके उच्च शिक्षित भारतात कोणीही नव्हते. घटनेचे व कायद्याचे सर्व देशाचे व शास्त्राचे अमर्याद ज्ञान बाबासाहेबांनी प्राप्त केलेले होते. यामुळे आपल्या बुध्दीवर त्यांचा प्रगाढ विश्‍वास होता व ते कोणालाही भीत नव्हते. शिवाय त्यांनी हे ज्ञान स्वकुटुंबाचे बलिदान करुन घेतलेले होते. बर्‍याच कारणांमुळे ते अतिशय स्वाभिमानी सुध्दा होते. प्रचंड विद्वता व स्वाभिमानी स्वभावामुळे व तथागत बुध्द, संत कबीर आणि म. फुले या तीन्ही महामानवांना ते आपले गुरु मानत असल्यामुळे हजारो वर्षांपासून ब्राह्मणांच्या व 150-200 वर्षे इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या बहुजनांना त्यांच्या गुलामीतुन मुक्त करण्याची मनोमन आकाशाच्या उंची एवढी प्रतिज्ञा त्यांनी केली होती, व देशारची लोकतंत्रात्मक राज्यघटना तयार करुन ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली. परंतु सदर घटना अंमलात आणणारे, सर्व शासककर्ते हे मनुवाद्यांचे समर्थक निघाल्यामुळे पडद्याआडून या मनुवाद्यांनी घटना अंमलात आणण्याचे वर वर नाटक केले व न कळत घटना नष्ट करण्याचे डावपेच खेळत राहिले. त्यांच्या या षडयंत्रकारी नीतीला 2014 नंतर पुर्ण संधी मिळाली व आज रोजी म्हणजे 2019 च्या शेवटी उधयानी आतुन झाडाचे खोड पूर्ण नष्ट करावे व बाहेरुन खोडाचे फक्त सालटे दिसत राहावे. याप्रमाणे खाजगीकरण, आरक्षण, नोकर्‍या, रोजगार बंद, शिक्षण बंद, भूमी अधिग्रहन कायदे बनवून घटना संपविलेली असून झाडाच्या सालटाप्रमाणे घटना फक्त कागदावरच शिल्लक राहिलेली आहे. घटना बनवितांना डॉ. बाबासाहेबांनी जे कथन केले होते ते कथन म्हणजे आपल्या देशाची घटना सर्वांंना न्याय देणारी सर्वोत्तम घटना आहे असे होते. पण घटना अंमलात आणणारे जर नालायक लोक असतील तर घटना प्रभावहीन ठरेल, हे कथन सत्य ठरले आहे. मनुवादी-विकृत बुध्दीचे, विषमता व जातीवादी लोक शासनकर्ते बनल्यामुळे आज देशात मनुशाही अवतरली असुन विरोधी पक्ष व डॉ. आंबेडकरांचे अनुयायी मनुवादीचे समर्थक व तळवे चाटणारे निघाल्यामुळे स्वकुटुंबाचे बलिदान, प्रचंड त्याग, छळ सोसून निर्माण केलेल्या घटनेची दुरावस्था पाहुन डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न आज धुळीत मिळाल्याचे दिसत आहे व त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे सर्व बहुजन आपसात भांडणे करुन व शत्रुशी संगनमत करुन आपल्या भावी संततीच्या गुलामीचा अखंड पाया घालण्याचे दुष्कृत्य करण्यात निर्लज्जपणे आनंद व सुख मानत आहे. साडे तीन चार टक्के लोक 96 टक्के लोकांवर राज्य करीत आहे. तेव्हा अशा लोकांना जगण्याचा अधिकार आहे का, हा विचार करण्यासारखा अति गंभीर प्रश्‍न आहे? याचे एकमात्र कारण सर्व बहुजनांमध्ये एकीचा अभाव, प्रस्थापित, सवर्ण, जातीवादी वर्ग जरी सत्ताधारी व साधन संपन्न व स्वार्थी, शोषक असला तरी जंगलाचा राजा सिंहाला 5-10 जंगली कुत्रे फाडून टाकतात. बहुजनांनी जंगली कुत्र्यासारखी एकी व शिकार करण्याची इच्छाशक्ती व ध्येय बाळगले तर प्रस्थापितांच्या खुर्च्या रिकाम्या करुन बहुजन जंगली राजाना या खुर्च्यावर बसविणे सहज शक्य आहे. परंतु बहुजनांना एकत्र करणारा एकही ध्येयवादी पुढे येत नाही ही फार मोठी दु:खाची बाब आहे. 1947 चे भारताचे स्वातंत्र्य हे सर्व बहुजनांचे स्वातंत्र्य नव्हते, म्हणुन ते आजही बहुजनांचे स्वातंत्र्य मानने मोठी घोडचूक व बहुजन प्रतिनिधीचा महामूर्खपणा आहे. कारण ब्राह्मणांच्या गुलामीतुन बहुजनांना ब्रिटिश राज्यकर्ते मुक्त करीत आहे, हे ब्राह्मणांना केव्हाच कळून चुकले होते. म्हणून ब्राह्मणांनी बहुजनांना ब्रिटिश आपले शत्रु आहेत असे पटवून सर्वांच्या एकत्रित संघर्षाच्या माध्यमाने सत्ता ब्राह्मणांनी ताब्यात घेतली. देशाचे संविधान बनविण्याचे आणि ते अंमलात आणण्याचे नाटक केले. लोकशाहीचा काही काळ जयजयकार व दिखावा केला आणि पडद्याआड मात्र मनुशाही बळकट करीत राहिले. आज मोदी सरकारने लोकशाही नष्ट करुन मनुशाहीच्या मार्गाने वाटचाल सुरु केलेली असुन ब्राह्मण बनियांनी शासकाच्या विधायिका, कार्यपालीका, न्यायपालीका आणि प्रचार माध्यमांवर पंच्यानव टक्के कब्जा केलेला असुन देशाची सर्व साधनसंपत्तीचा मनमानी वापर करणे चालु आहे. ते आज कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बहुजनांनील सर्व प्रकारची आदळ आपट, विनंत्या, निवेदने, मोर्चे, उपोषणे, सभा, बैठका, मेळावे, मोठ-मोठी लांबलचक भाषणे हे सर्व निरर्थक व भूसा उफणून दाणे शोधण्यासारखे महामूर्खाचे काम आहे. बहुजन एक झाले तर आपल्याला देश सोडून पळावे लागेल. ब्राह्मण, बनिया, राजपुत, ठाकूरचा एकही प्रतिनिधी निवडून येणार नाही. म्हणून या देशद्रोही लोकांनी 2004 पासुन इव्हीएम मशीनचा वापर सुरु केला असून ते सहजासहजी रद्द करणारच नाही. यासाठी सर्व बहुजनांनी संघटीतपणे देशभर जनआंदोलन उभे करण्याची, रस्ते बंद करण्याचे, जातीवाद सरकारचे प्रतिनिधी यांना गांव शहरात प्रवेश करण्याचे बंद करावे लागेल. मशीन बुथवर न येऊ देण्याचे किंवा आल्या तरी फोडण्याचे, फेकण्याचे व मतदानावर व शासनावर बहिष्कार टाकण्याचे काम संघटितपणे करण्याची अनिवार्यता आहे. बहुजन नेते संघटित होत नसेल तर त्यांच्यावर सुध्दा बहिष्कार टाकण्याची मोठी गरज आहे. रिपब्लीकन पक्ष, बहुजन समाज पक्ष, बामसेफच्या सर्व शाखा व संघटना व इतर समविचारी शाखा संघटित झाल्याशिवाय मनुवादाच्या गुलामीतुन बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. तथागत बुध्दाच्या अनुयायींचे शासन संपल्यानंतर देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी राज्य केले. या सर्व विदेशी आक्रमकाच्या शासकाशी संगनमत करुन ब्राह्मणांनी भागीदारीने राज्य केले. या काळात ब्राह्मणांनी एकही विदेशी शासकांचा विरोध केला नाही व स्वातंत्र्याची सुध्दा मागणी केली नाही. कारण ब्रिटिशांव्यतिरिक्त एकाही विदेशी शासकाने ब्राह्मणी धर्मव्यवस्थेशी छेडछाड अथवा हस्तक्षेप केला नाही. विदेशी शासकांनी बहुजनांना सुध्दा ब्राह्मणी गुलामीतुन मुक्त करण्याचे काम केले नाही. पण ब्रिटिशांनी जेव्हा मानविय दृष्टीने बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतुन व ब्राह्मणांनी लादलेल्या गुलामीतुन बहुजनांना मुक्त करण्याचे कार्य सुरु केले. तेव्हा मात्र ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याचा लढा सुरु केला. धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप न करता ब्राह्मणांनी भारतातच राज्य करावे अशी ब्राह्मणांची इच्छा होती पण ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यावर संकटे येण्याची शक्यता झाल्यामुळे ब्रिटिश कंपनीला ब्राह्मणांच्या हाती देश सत्ता हस्तांतराच्या स्वरुपात सोपवून भारत देश सोडावा लागला. ब्रिटिश कंपनीने सत्ता ब्राह्मण, मुस्लिम व सर्व अस्पृश्य म्हणजे बहिष्कृत, बहुजनांमध्ये विभाजित करण्यात यावी असे आदेश दिले होते. पण षडयंत्रकारी, मनुवादी, वर्ण व्यवस्थावादी मोहन करमचंद गांधी, पंडीत नेहरु, राजेंद्रप्रसाद, टिळक, आगरकर, सरदार पटेल वगैरे विकृत बुध्दीवाल्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र पाकीस्तान देवून सर्व बहिष्कृतांना हिंदु धर्माचे अनुयायी जबरदस्तीने ठरवून त्यांना वार्‍यावर सोडले. प्रधानमंत्री पदासाठी ब्राह्मणी दलाल सरदार पटेल खरा लायक हक्कदार असतांनाही, नंग्या गांधीने त्यांना प्रधानमंत्री न बनविता पंडीत नेहरुला बनविले व सत्ता ब्राह्मणांच्या स्वाधीन करुन बहुजनांना स्वतंत्र मतदार संघ न देता आजपर्यंत गुलाम बनवून ठेवलेले आहे. खरे म्हणजे वरील सर्व ब्राह्मणांच्या डॉ. बाबासाहेब लिखित घटनेलाच विरोध होता. पण सत्तेसाठी उतावीळ झालेल्या ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या दबावामुळे घटनेचा स्वीकार करुन सत्ताधारी बनले व बाबासाहेबांच्या मागणी प्रमाणे अधिकार न देता सत्ता बळकावली. सत्ता व प्रस्थापितांच्या संख्याबळामुळे, बहुजनांच्या असंघटितपणामुळे, दुर्बळपणामुळे डॉ. बाबासाहेब हतबल झाले व पुणे करार नाईलाजाने स्वीकारुन सत्ता जातीवाद्यांच्या हाती सोपविली. डॉ. बाबासाहेब ओबीसीच्या अधिकारासाठी शेवटपर्यंत लढत राहिले. परंतु आरक्षण मिळाले नाही. यासाठी बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला व 340 कलमावर समाधान मानावे लागले. सर्व बहुजनांना डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाची आज जाणीव नाही. या जाणीवा अभावी व गांधीने पुणे करारासाठी मजबुर केल्यामुळे त्याची फळे आज सर्व मागास वर्ग भोगत आहे. बहुजनांनी स्वातंत्र्यासाठी व बहुजनांच्या मुक्ती लढ्यासाठी केलेल्या त्यागाचा खरा इतिहास वाचण्याची व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांचे स्वप्न पूर्तीसाठी संघटित बनून शत्रुशी संघर्ष करण्याची खरी गरज आहे. गांध, नेहरु, प्रसाद, सरदार, टिळक, आगरकर, या सर्वांनी घटनेला पूर्ण स्वरुप देत असतांना आरक्षण, मताधिकार, स्वतंत्र मतदार संघ, योग्य प्रतिनिधीत्व या सर्व बाबींना विरोध करीत होते व तेच आज हे सर्व अधिकार काढून घेऊन बहुजनांना 1947 पूर्वीसमान गुलाम बनविण्याचे खेळ खेळत आहे. सर्व बहुजन जागृत होईल की गुलाम बनून राहतील याच बाबत मी सतत विचार करत राहतो व चिंतेत राहतो. जय भारत - जय संविधान जय जवान - जय किसान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments